Latest News
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
रामलल्लाला सुवर्ण वस्त्र…, मुखदर्शनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार; कधीपासून सुरू होणार पूजा सोहळा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीआधीच अयोध्येत जाणार, नेमका प्लॅन काय?*
अखेर महायुतीत वादाची ठिणगी पडलीच, 800 कोटींमुळे अजित पवार गट VS भाजप-शिंदे गट संघर्ष पेटला
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचा भलामोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात धुसफूस असल्याच्या चर्चांना तेव्हाच उधाण आलेलं. विश
Sangli News : साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 520 कोटी थकीत
सांगली : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पैसे मिळाली नाहीत. जिल्ह्यातील कारखान्याकडे जवळपास ५२० कोटी रुपये थकीत आहेत. ऊस दराची कोंडी फुटत नसल्यामुळे बि
परराज्यातील आवकेमुळे महाराष्ट्राच्या डाळिंबास दराचा झटका
सांगली : गुजरात, राजस्थानसह देशभरातील डाळिंबाची बाजारपेठेत आवक होऊ लागल्याचा फटका महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना बसत आहे.
राज्य शासनाकडून मुलांच्या शिक्षणासाठी नवीन कायदा, शाळांची वेळ, अभ्यासक्रम...
पुणे: देशात शिक्षणात मोठ्या प्रमाणावर बदल केला जात आहे. नवीन शैक्षणिक धोरणात 10 2 ची रचना 5 3 3 4 मॉडेलने केली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर हा बदल सुरु असताना राज्य शासनाकडूनही शैक्षणिक धोरणासंदर्भा