Latest News
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग गरजेचा
मुंबई : भारत सन २०४७ पर्यंत विकसित देश होणार आहे. हा टप्पा गाठताना भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हावा, लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्
शेतकरी हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना, सरकारचा मोठा निर्णय; द्राक्ष उत्पादकांना होणार भरघोस लाभ
या योजनेत २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षात उद्योजकांनी व्हॅटचा भरणा केला आहे. त्यापैकी १६ टक्केप्रमाणे उद्योगांना व्हॅटचा परतावा दिला जाईल.
“मैं स्वयं उसको मार डालूंगा”, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज संतापले
एपीएमसी न्यूज डेस्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य शिर्डीत त्यांनी केले.
राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी’, जितेंद्र आव्हाड यांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचं शिर्डीत दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.
तुमचं दूध, धान्य बंद करु\', मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा
जालना: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा इशारा दिला आहे. मनोज जरांगे येत्या 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत.
ISIS Module | पडघा गाव म्हणजे ‘अल शाम’ (ग्रेटर सीरिया), महाराष्ट्रातील ISIS च्या मॉड्यूलबाबत मोठा खुलासा
मुंबई : महाराष्ट्रातील ISIS च्या दहशतवादी मॉड्यूलबाबत मोठा खुलासा झाला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने दाखल केलेल्या आरोपपात्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.