Latest News
दुष्काळ निवारणाच्या अंमलबजावणीसंदर्भात कार्यवाही सुरू- मंत्री अनिल पाटील
नागपूर : केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार, १०२१ महसुली मंडळात सवलती लागू करण्यात येणार
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर : समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समा
Nagpur अधिवेशन 2023: बच्चू कडू तुफान बोलले, असं भाषण तुम्ही कधीच ऐकलं नसेल
नागपूर: आमदार बच्चू कडू हे आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक झाले. “मी बऱ्याच सदस्यांचं भाषण ऐकताना पाहिलं की, बऱ्यापैकी सदस्य हे पक्षाच्या हिताचं बोलतात आणि शेतकऱ्याच्या हिताचं फार कमी बोलतात.
‘महाराष्ट्राचा 83 वर्षांचा तरुण योद्धा’…कांद्यासाठी शरद पवार रस्त्यावर उतरणार…शक्तीप्रदर्शनाची तयारी
नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार चांगलेच सक्रीय झाले आहे. अजित पवार यांनी आपली वेगळी वाट निवडली. त्यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार गेले. त्यानंतर शरद पवार यांनी हार पत्करली न
शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी नाशिक, पुणे विमानतळांसह ५८ विमानतळे कृषी उडान योजनेअंतर्गत समाविष्ट
नवी दिल्ली, दि. ११: शेतकऱ्यांचे शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकारने यासाठी सकारात्मक पाऊल उचलेले असून,
केंद्राचं धोरण धरसोडीच 3B शरद पवार यांचा कांदा प्रश्नावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे. अवकाळी झाली. पिके नष्ट झाली. शेतकरी अडचणीत सापडला आहे. पण कृषीमंत्री शेताच्या बांधावर फिरक