Latest News
Bus Accident | मुंबईहून बीडला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, सहा प्रवाशांचा मृत्यू
मुंबईहून बीडच्या दिशेने येणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण अपघात झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टा फाटा येथे हा अपघात झाला असून यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.
Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण
योध्येतील राम मंदिराचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटनाचा जंगी कार्यक्रम आता लवकरच पार पडणार आहे
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला
कांद्याला मिळतोय चांगला भाव, शेतकऱ्यांना दिलासा
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यांतशुल्क लावल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून कांद्याच्या मुद्यावरून राज्यात जोरदार खंडाजंगी सुरू होती. दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे
‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्यासाठी ‘स्टुडंट्स प्रहरी क्लब’चा शुभारंभ
व्यसनांमुळे असंख्य तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होणे ही गंभीर बाब आहे. व्यसनांच्या विळख्यातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत 'स्टुडंट्स प्रहरी क्लब'चा शुभारंभ करण्यात आ
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
यावर्षी राज्यात पाऊस कमी झालेला आहे, त्यातच परतीचाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे उजनीसारख्या मोठ्या धरणातही फक्त 58 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे