Latest News
नवी मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी !
नवी मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. मुंबईच्या धर्तीवर आता नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबई Apmc कनिष्ठ अभियंता पिंगळे याना प्रभारी उप अभियंता म्हणून गेले ८ वर्षापासून अनधिकृत रित्या नियुक्ती!
-शासनाच्या नियमाला Apmc प्रशासनानी दाखवली केराची टोपली -माझ्या मागे कार्यकारी अभियंता ,सचिव आणि संघटन उभे आहे ,कोणीही माझें वाकड करू शकत नाही.
Farmer: हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांद्याच्या ढिगाचा चिखल
शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक संकटं येत असल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला असल्याने शेतीवर केलेला खर्चही बाहेर निघत नाही अशी व्यथा कांदा उत्पादक शेतकरी बोलून दाखवत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक, या महत्त्वाच्या पर्यटन प्रकल्पांना देण्यात आली मान्यता
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिखर समितीची बैठक झाली. या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.
रेल्वेस्थानकावर पाणी पिताना सावधान, कारण कचऱ्याच्या बाटल्समध्ये पाणी भरून…
नागपूर रेल्वेस्थानकावर अशुद्ध पाणी विक्री केली जात असल्याची बाब समोर आली. त्यामुळे तिथल्या विक्रेत्यांकडून बाटल्समधील पाणी खरेदी करत असाल तर सावधान. कारण या ठिकाणी काही लोकं अशुद्ध पाणी विक्री करतात.
दूध पिताय ? सावधान !!!!! गाय, म्हशींचे दूध वाढावे, यासाठी ऑक्सिटोसीनचा वापर मानवी शरीरासाठी धोकादायक
तुम्ही दूध पित असाल तर पाहून प्या. कारण गाय, म्हशींचे दूध वाढावे, यासाठी ऑक्सिटोसीनचा वापर केला जातो. यामुळे दुधात विषयुक्त पदार्थ जातात. हे मानवी शरीरासाठी धोकादायक आहे. दूध पिताना ते कुठून येते.