Latest News
मुंबई APMC प्रशासनाचे भोंगळ कारभार ; फळ मार्केट मधील अग्निशमन यंत्रणेच्या राखीव जागेवर निर्यातदार आणि बँकांनी केला कब्जा
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंजूर आराखडा मधील अग्निशमन यंत्रणेच्या राखीव जागेवर निर्यातदार आणि बँकांनी कब्जा केल्याचे उघड झाले आहे.
कांद्यावरुन NCP-BJPमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली ? जापानमधून फडणवीसांनी काय केलं?
नवी दिल्ली : कांद्याच्या विषयावरुन आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याच दिसत आहे.
धनंजय मुंडेंसोबतच्या बैठकीनंतर पियुष गोयल यांची कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
नईदिल्ली: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कांदा निर्यातीवर शुल्क वाढ केल्याने महाराष्ट्रात शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक, पुणे, अहमदनगर येथे शेतकऱ्यांच आंदोलन सुरु आह
कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क, पुणे, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक, बाजार समित्यांबाहेर आंदोलन
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. तसेच नाफेडने खरेदी केलेला कांदाही बाजारात आणला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आले, त्यांच्याकडूनच पवार यांच्यावर हल्लाबोल - दिलीप वळसे पाटील यांनी केला पवारांच्या राजकारणाचा पंचनामा
दिलीप वळसे पाटील यांच्याकडून शरद पवार यांच्या राजकारणाची थेट चिरफाड
महायुतीला पहिला धक्का, मंत्री राहिलेला नेता युतीतून बाहेर - स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा
पुढील वर्षी 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तर इंडिया आघाडीला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने एनडीएचं पुनरुज्जीवन