Latest News
ठाणे–बोरीवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! ट्वीन टनल प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीस यांचा गतीमान आदेश
ठाणे ते बोरीवली प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाहतूक कोंडीमुळे होणारा वेळेचा अपव्यय रोखण्यासाठी राज्य सरकारने ठाणे–बोरीवली ट्वीन टनल प्रकल्प हाती घेतला असून, मुख्यमंत्री देव
मराठवाड्यात 24 तासांत 65 मंडळांत अतिवृष्टीची नोंद
गेल्या २४ तासांपासून मराठवाड्यात वरुणराजाचा जोर दिसून आला असून एकूण ६५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ३३ मंडळं, हिंगोली जिल्ह्यात १०, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५
केंद्र सरकारचा मोठा निर्णय : कर्नाटकातील 2.5 लाख टन आंबा शेतकऱ्यांकडून खरेदीस मंजुरी
कर्नाटकातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बाजारात दर कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे, केंद्र सरकारने 2.5 लाख टन आंब्याची सरकारी खरेदी
APMC मध्ये डक पॅटर्न बदल्या रद्द, वाद उफाळला
मुंबई APMC सचिवांच्या ६० बदल्या संचालक मंडळाने रद्द करताच खळबळ उडाली. माजी सभापती अशोक डक यांच्यावर दबावाचा आरोप, तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी. duck-pattern-in-apmc-sparks-row-over-transfer-reversal
खारघर-नेरूळ सागरी मार्ग थेट NMIA विमानतळाशी जोडणार – CM फडणवीस यांची घोषणा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी खारघर-नेरूळ कोस्टल रोड थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याची घोषणा केली. यामुळे वाहतूक सुलभ होणार असून पायाभूत सुविधांना गती मिळणार आहे.
मार्केट यार्डात वारकऱ्यांचे भक्तिभावाने स्वागत: दोन दिवस भक्तीमय उत्सव
संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज पालखीचे पुणे मार्केट यार्डात जल्लोषात स्वागत, १५ हजार वारकऱ्यांसाठी अन्न, निवास, आरोग्यसेवा व स्वच्छतेसह भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.