Latest News
सर्वात मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे मुंबई महापालिका आयुक्तांना हटवण्याचे आदेश
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.
यवतमाळ जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, पावसासोबत गारपीटही झाली ,शेतकरी पुन्हा अडचणीत .
यवतमाळ : जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. आर्णी, उमरखेड, बाभूळगाव, पुसद, महागाव, राळेगाव, दारव्हा या तालुक्यात पावसाच्या सरी कोस
Nyaya Yatra Drone | भारत जोडो न्याय यात्रा आता मुंबईच्या उंबरठ्यावर; ड्रोनसह पॅराशूट ग्लायडिंगला प्रशासनाने घातली बंदी
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकली आहे. आज ठाणे जिल्ह्यात ही यात्रा असेल. खरेगाव टोल नाक्यावरुन राहुल गांधी ठाणे शहरात दाखल होतील. मणिपूर येथून
Navi Mumbai Crime : राज्यभरात शेकडो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या रुद्रा ट्रेडर्सचे संचालकाला एपीएमसी पोलिसांनी केला गजाआड
नवी मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतमाल खरेदी करुन नंतर त्यांना पैसे न देता त्यांना आपल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास गुंतवणूक रकमेवर प्रति महीना ५ टक्के याप्रमाणे नफा
शेतकऱ्यांचे 1 लाख 60 हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई: शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प –
रणधुमाळीला सुरुवात… लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात; 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान, 4 जूनला निकाल
नई दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.