Latest News
Mumbai Apmc Rain: महाभ्रष्ट संचालक मंडळ व प्रशासनामुळे मुंबई APMC डुबवली, बाजरघटकांकडून संचालक मंडळ व एपीएमशी प्रशासनावर टीकास्त्र
कोट्यावधी रुपयांची कामे करून सुधा दरवर्षी पावसाळ्यात मुंबई एपीएमसी पाण्यात का जातोय. महाभ्रष्ट संचालक मंडळ व नियोजन शून्य अधिकाऱ्यामुळे दरवर्षी पावसात मुंबई APMC तुंबतोय,
तूर खरेदीला केंद्र सरकारकडून 28 मे पर्यंत मुदतवाढ
राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीला आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे
कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणे थांबवा नाही तर होणार गुन्हा दाखल -देवेंद्र फडणवीस
कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणे थांबवा, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी बँकांना दिला आहे. मुंबईत पार पडलेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत त्यांनी ही भूमिक
अवकाळी पावसाचा राज्यातील 21 जिल्ह्यांना फटका, प्राथमिक अहवालातून आली काळजीची बातमी
अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे राज्यातील 21 जिल्ह्यातील शेतीपिकांना फटका बसला आहे, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील 22 हजार 233 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकाचे नुकसान या अवकाळी पावसामुळ
सरकारी जमीन पर 41 इमारतों का अवैध निर्माण और ED का एक्शन... तलाशी में टाउन प्लानर के घर से मिली
मुंबई से सटे वसई विरार शहर में 41 अवैध इमारतों के निर्माण से संबंधित मामले में प्रवर्तन निदेशालय (ED) की मुंबई जोन 2 की टीम ने 14 मई और 15 मई को तलाशी ली. जिसमें लगभग 33 करोड़ की नकदी, हीरे, बुलियन बर
भारत पाकिस्तान तणावादरम्यान मोठा निर्णय, 32 विमानतळं 15 मेपर्यंत बंद; ही आहे संपूर्ण यादी
भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताकडून 32 विमानतळं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक दिवशी 400 हून अधिक उड्डाणे रद्द होण्याची शक्यत