Latest News
अवकाळी पावसामुळे एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट
पुणे: अवकाळी पावसामुळे शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे आता अंतिम टप्प्यात आहेत. २८ जिल्ह्यांमधील अंदाजे एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
ठाण्याचा उमेदवार कोण? आज घोषणा होणार? तीन नावे चर्चेत
नवी मुंबई : महायुतीत ठाणे कोणाचे हे अजुनही निश्चित झालेले नाही. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. मात्र तसे असतानाही या जागेबाबत निर्णय झालेला नाही. ही जागा भाजला मिळावी असा आग्रह उ
EVM-VVPAT च्या 100 टक्के मतांच्या पडताळणी मागण्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली:VVPAT (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) स्लिप्सद्वारे EVM (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) मतांची 100 टक्के पडताळणी करण्याच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. मात्र याबाबत
साताऱ्यात 25 वर्षांमधील सर्वात मोठा बदल, पण परंपरा कायम राहणार का?
मुंबई: शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून साताराकरांनी नेहमी राष्ट्रवादीला साथ दिली आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये पवारांच्या पाठिशी उभं राहणाऱ्या सातारा लोकसभा मतदारस
जालना APMC प्रशासकीय मंडळ नियुक्तीला हायकोर्टात आव्हान...
जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात आव्हान देण्यात आले आहे.
बेल आणि जेलमधील नेत्यांना घरी बसवा,मोदी यांच्या विकासाच्या स्वप्नाला साथ द्या!
गोंदिया: एकीकडे भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी एकत्र आलेले इंडिया आघाडीचे नेते यातून योग्य निवड करून देशाच्या विकासाच