Latest News
महाराष्ट्रातील कृषी निर्यातीला नवे बळ बापगाव व काळडोंगरी येथे 240 कोटींचे अत्याधुनिक पणन सुविधा प्रकल्प-जयकुमार रावल पणन मंत्री
महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला निर्यातीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बळ देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बापगाव आणि नागपूर जिल्ह्यातील काळडोंगरी येथे एकूण 240 कोटी रुपये खर्चाचे अत्याधुनिक पणन सुविधा प्रकल्प उभा
मुंबई APMC नालेसफाई घोटाळ्याची दुर्गंधी!
मुंबई APMC कांदा-बटाटा आणि मसाला मार्केट परिसरातील नालेसफाई घोटाळा प्रकरण आता अधिकच गहिरे झाले असून, विभागीय चौकशीच्या कचाट्यात अडकलेले स्वच्छता अधिकारी किरण घोलप यांनी ‘उप सचिव’ पदासाठी हालचाली सुरू
मोठी बातमी ! शेतीसाठी AI धोरण मंजूर, आणीबाणीत कारावास भोगलेल्यांचं मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांंच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत 10 मोठे निर्णय घेण्यात आले असून राज्यात शेतीसाठी AI धोरणास मंजुरी देण्यात आली
राज्यातील माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर 15 दिवसांत तोडगा आकाश फुंडकर कामगार मंत्र्यांचा आदेश
राज्यातील विविध माथाडी मंडळांमधील नोंदणीकृत कामगारांच्या दैनंदिन तसेच धोरणात्मक प्रलंबित प्रश्नांची पंधरा दिवसांच्या आत सोडवणूक करण्याचे आदेश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहेत.
मुंबई APMC कर्मचाऱ्याचे अजब गजब कारभार बदल्या रद्द करण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा बॅनर गेम
मुंबई APMC प्रशासनातर्फे अलीकडेच 60 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश होऊनही यातील 15 ते 20 कर्मचारी अद्याप आपल्या जुन्या जागांवरच तळ ठोकून बसले आहेत. या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क ल
Election Commission: राजकीय पक्षांना किमान 5 जागा लढाव्याच लागणार, निवडणूक आयोगाच्या नियमाचा अर्थ काय?
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने एक महत्वाचा आदेश जारी केली आहे. निवडणुकीच्या आदेशानुसार आगामी महानगरपालिका निवडणुकीत किमान पाच जागा लढवणे बंधनकारक केले आहे.