Latest News
बाजार समितीच्या उत्पन्नवाढीचा मंत्र —शिस्त, टीमवर्क आणि नव्या संधी : प्रशासक विकास रसाळ
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासक विकास रसाळ यांनी शिस्त, टीमवर्क आणि नवीन संधींवर भर देत उत्पन्नवाढीचा नवा मार्ग दाखवला. शेतकरी, व्यापारी, अधिकारी व कर्मचारी यांची एकत्रित कामगिरी समितीला सबळ क
सणासुदीत दिलासा! ‘भारत’ ब्रँडचे तांदूळ, पीठ आणि कांदा आता परवडणाऱ्या दरात
केंद्र सरकारच्या उपक्रमामुळे ‘भारत’ ब्रँडचे तांदूळ, गव्हाचे पीठ आणि कांदा बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार. नाफेडच्या फिरत्या व्हॅन आणि प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये विक्री सुरू.
दिवसाला 12 तास काम, ओव्हरटाईमची मर्यादा वाढली; मंत्रिमंडळाची मान्यता, सुट्टीचेही बदलले निकष, जाणून घ्या सविस्तर
राज्यातील कामगारांसाठी मोठा बदल! कारखाने व दुकाने अधिनियमात दुरुस्ती करून आता दिवसाला 12 तास काम, आठवड्याचे 60 तास आणि ओव्हरटाईम मर्यादा 144 तासांपर्यंत वाढवली. जाणून घ्या नवे नियम.
भारताचे सर्वात मोठे कंटेनर टर्मिनल उद्घाटन महाराष्ट्र समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनेल – मुख्यमंत्री फडणवीस
जेएनपीए आणि पीएसए मुंबई कंटेनर टर्मिनल फेज-2 च्या उद्घाटनामुळे भारताला सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र मिळाले. महाराष्ट्र पुढील शंभर वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास येईल.
मुंबई APMC प्रशासनाचा बेजबाबदारपणा; न्यायालयीन फटक्याने APMC च्या धोरणात्मक निर्णय पूर्णविराम!
मुंबई APMC वर न्यायालयाचा संताप! विधी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे उच्च न्यायालयाने समितीला धोरणात्मक निर्णय घेण्यास मज्जाव केला. पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.
फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत १४ मोठे निर्णय – मेट्रो, न्यायालय संकुल, नागपूर आऊटर रिंग रोडसह मोठमोठे प्रकल्प मंजूर
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रो, नागपूर आऊटर रिंग रोड, उच्च न्यायालय संकुलसह १४ मोठ्या प्रकल्पांना मंजुरी. विकासाला गती!