Latest News
कांदा प्रश्न पेटला! निर्यात शुल्क हटवा, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा
नाशिक : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होताना दिसत आहे.
हमीभावाने तूर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 30 दिवसांची मुदतवाढ-पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई: हंगाम 2024-25 मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी दिनांक 24 जानेवारी 2025 पासून पुढे 30 दिवसांपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते.
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील बाजार समित्या सक्षम करणार
बाजार समित्यांना अर्थसंकल्पात हक्काचा निधी उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न करणार
मंत्रालयात दलालांचा सुळसुळाट सतर्क राहा, पीएस, ओएसडींना देण्यात आला विशेष प्रशिक्षण
मंत्री आपल्या या स्टाफला बिघडवायला भाग पाडतात की, हा स्टाफ मंत्र्यांना बिघडवतो, अशा दोन्ही बाजू आहेत. मात्र, यानिमित्ताने गेल्या काही वर्षांमध्ये मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी ही जमात पार बदनाम झाली.
Mumbai APMC FSI Scam : मुंबई APMC 62 कोटी रुपयांचे FSI घोटाळा उघडकीस आणणारे संचालक होणार मुंबई APMC सभापती ?
Mumbai Apmc News: मुंबई एपीएमसी मधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे
Rajma Rate:लातूरमध्ये सोयाबीनपेक्षा राजमाला दुप्पट दर
लातूर: लातुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात मागील पाच दिवसांपासून सोयाबीनला पर्याय म्हणून घेतलेल्या राजमाला चांगला दर मिळत आहे.