Latest News
मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार, विकासकामांना गती मिळणार; CM फडणवीसांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती.
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने एक सामंजस्य करार केला आहे. इंडिया ग्लोबल फोरममध्ये काही महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले.
महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! 20 दिवसांमध्ये 'या' जिल्ह्यातील 14 हजार महिलांना कॅन्सर?
मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात महिलांच्या आरोग्य तपासणीदरम्यान संपूर्ण आरोग्य यंत्रणेला खडबडून जागा करणारा अहवाल समोर आला आहे.
कोकण हापूस उत्पादक GI टॅग व तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनाचे संरक्षण करणार- हापूस आंबा उत्पादक विक्रेता सहकारी संघाचे सचिव मुकुंद जोशी
नवी मुंबई : महाराष्ट्रातील कोकण विभागातील आंबा उत्पादकांनी GI (भौगोलिक संकेत) टॅगच्या क्षेत्रात मोठी उडी घेतली आहे.
Akola Water Crisis: जगायचं तरी कसं? पाणी पिताच उद्भवतोय किडनी फेलचा धोका, 60 गावे भयभीत
अकोला: अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच ओलांडले 800 कोटी करवसूली रक्कमेचे उद्दिष्ट
नवी मुंबई महानगरपालिकेकडे मालमत्ताकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगी प्रस्ताव, परवाना शुल्क अशा विविध बाबींमधून जमा होणाऱ्या महसूलातूनच नागरी सेवासुविधांची परिपूर्ती केली जात असते.
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णयांचा धडाका; रात्री उशीरापर्यंत मंत्रालयात काम सुरु, 290 शासन निर्णय जारी
मुंबई : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवार 31 मार्च रोजी शासनाच्या वतीने विविध निर्णयांचा धडाका लगावल्याचे बघायला मिळाले आहे.