Latest News
कांद्यानंतर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट, दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत
एपीएमसी न्यूज डेस्क : शेतकऱ्यांसाठी शेती करणे अवघड होऊ लागली आहे. कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस यामधून सुटल्यानंतर चांगले उत्पादन आल्यास शेतमालास दर मिळत नाही.
दराअभावी पन्नास टक्के कापूस शेतकऱ्यांकडे पडून सरकारी खरेदीही नाही दर आला साडेसहा हजारांवर
एपीएमसी न्युज डेस्क: यंदा कापसाची लागवड कमी आहे. त्यामळे चांगला दर मिळेल असा अंदाज बाधून कापसाचे उत्पादन घेतले खरे, मात्र दर वाढण्याऐवजी सुरुवातीला मिळणाऱ्या दरात वरचेवर घसरण होत असल्याचे दिसत आहे.
जावईच उठला सासूच्या जीवावर , दारूच्या नशेत केले महाप्रताप , 100 क्विंटल कापूस जाळला
यवतमाळ :जावईच उठला सासूच्या जीवावर उठला असा म्हणावे लागेल , दारूच्या नशेत या जावयाने महाप्रताप करून ठेवले . संपूर्ण गाव झोपण्याच्या तयारीत होते.
सुशासन हा आमच्या सरकारचा पाया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचण्यासाठी सुशासन निर्देशांक सारखे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत.
शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री तोपर्यंत गुंडांची पैदास होईल\', ठाकरेंकडून गणपत गायकवाड यांच्या वक्तव्याचा दाखला
सिंधुदुर्ग: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याणमधील घटनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “तुम्ही विनायक राऊत आणि वैभव नाईक यांना निवडून दिलं नसतं तर इकडे संपूर्ण ग
गणपत गायकवाडांनी गोळ्या का घातल्या याची चौकशी होणार की नाही?’, उद्धव ठाकरे यांचा सवाल
भाजप आमदार गणपत गायकवाड यांचं सीसीटीव्ही फुटेज कसं बाहेर आलं? कुणी मागणी केली होती? गणपत गायकवाडांनी गोळ्या का घातल्या याची चौकशी होणार की नाही?