Latest News
Eknath Shinde: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन
नागपूर : महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय आहे. एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी ती दुख:द असते, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नव्याने टास्
कीटकनाशके, अन्य साठ्यांच्या अपहारांवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण- मंत्री धनंजय मुंडे
नागपूर, दि. 18 : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत घडणाऱ्या अपहाराच्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अध
केंद्राच्या पथकाकडून दुष्काळग्रस्तभागाची पाहणी करुन मदत घोषित
नागपूर : राज्यात यंदा सरासरीच्या ९० टक्के असमान पाऊस झाल्यामुळे पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. केंद्राच्या पथकाने नुकतेच दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना भेटी देऊन पाहणी केली आहे. ४० तालुक्या
विविध योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याकांचा आर्थिकस्तर उंचावणार – मंत्री अब्दुल सत्तार
-शुभारंभावेळी सादर केलेल्या अर्जांवर तातडीने कारवाईचे निर्देश नागपूर, दि.18 : अल्पसंख्याक प्रवर्गातील नागरिकांचे अजूनही अनेक प्रश्न आहे. त्यातील मुसलमान समाजाची परिस्थिती बेताची आहे.
लोकसभा अध्यक्षांची सर्वात मोठी कारवाई, विरोधी पक्षांचे 33 खासदार निलंबित; कारण काय?
दिल्ली | लोकसभेत कामकाज सुरू असताना गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर प्रचंड मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतील एकूण 33 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तब्बल 15 हजार 40 कोटींचा लाभ
नागपूर: अवकाळी पाऊस, गारपीट आणि एकंदरच बळीराजाच्या समस्यांसंदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत ह