Latest News
शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्जे घेणाऱ्या भाजप नेत्याच्या साखर कारखान्याची ED चौकशी का नाही ? राजू शेट्टी यांचा सवाल
मुंबई : राज्यात बहुसंख्य साखर कारखादार स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकीय संरक्षण मिळण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या वळचणीला गेले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर 9 मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाही, कुणी केला दावा?; कारण काय?
मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. शिंदे गट आणि भाजपचे आमदार मंत्रीपदाची माळ गळ्यात पडण्याची आस बाळगून आहेत.
Sanjay Raut : फडणवीस डमरू वाजवतात, दोन माकडं नाचतात; संजय राऊत यांचा हल्लाबोल
मुंबई : एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात नवं सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यात शिंदे गट आणि भाजपचं सरकार आलं.
राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सर्वात मोठी बातमी, शरद पवार गटाची मोठी खेळी
निवडणूक आयोगाची सुनावणी सुरु होण्याआधीच मोठं पाऊल
केंद्र सरकारचा गॅस सिलेंडरबाबत सर्वात मोठा निर्णय
घरगुती गॅस सिलेंडरचे दर पुन्हा घसरले, केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय
राज्य शेती महामंडळाचे प्रश्न तातडीने सोडविणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची शेती व कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून त्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाची मान्यता घेणार असल्याची मा