Latest News
कवडीमोल दराने हरभऱ्यांची विक्री
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी केंद्र हमीभाव योजना राबवण्यात आली होती मात्र हि योजना म्हणजे शेतकऱ्यांना दाखवलेलं गाजर असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे हो
“व्यापारी आला,सौदा पण झाला आणि अचानक गारांचा पाऊस आला”; शेतकऱ्यांचं दुःख संपता संपेना..
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीकडे पाहून आता शेतक
Modi’s Mega Plan : 20 लाख लोकांना रोजगार! मोदी सरकारचा मेगा प्लॅन, तुम्हीआहात का तयार?
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Election) पडघम वाजू लागले आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या आणि काही राज्यांच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच सर्व पक्षांनी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांचा मोबाइल नंबर जाहीर
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती मोबाइल क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन राज्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.कृषिमंत्र्यांनी स्वत:च्या बंगल्यावरील आणि कार्यालयातील मोबाइल नंबर जाहीर के
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील आजची आवक आणि बाजारभाव
मुंबई apmc घाऊक भाजारत भाज्यांच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.. . मुंबई apmc भाजीपाला घाऊक मार्केट मध्ये आज ६४८ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेली चढ जाणून घेऊया .. मुंबई APMC भाजीपा
मंत्रालयात वेगाने हालचाली, जुन्या फायली काढल्या जाताहेत, सरकार जाणार? नाना पटोले यांचं सूचक वक्तव्य काय?
मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. तब्बल नऊ महिन्याच्या युक्तिवादानंतर ही सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. हा निकाल कधीही येण्य