Latest News
कापसाच्या टोप्या, कांद्याच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session) आजचा दुसरा दिवस आहे.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाला. कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यो
रब्बी हंगामातील पिकांवर बळीराजा अवलंबून..
रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळावा, यासाठी बळीराजा अपेक्षा लावून आहे. खरीप हंगामातील पिकांना हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना
शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी २ एकरातील भाजीवर फिरवला रोटर
नवी मुंबई : राज्यातील सरकार कोणतंही असो, सत्तांतर होऊन सरकार बदलले गेले तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये मात्र कोणताही बदल झाल्याचे दिसून येत आहे. शेतीच्या प्रत्येक हंगामात कोणत्या ना कोणत्या समस्यांच
Big Breaking :अवघ्या देशाची उत्कंठा शिगेला, उरले फक्त काही दिवस, सत्तासंघर्षाचा निकाल कधी? वाचा सरन्यायाधीश काय म्हणाले?
सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जनताही या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. हा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
एकनाथ शिंदे यांचा विधान परिषदेत ठाकरे गटाला झटका देण्याच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांची नेमकी रणनीती काय?
विधानसभे पाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उपसभाप
९५ किलो वांग्याची विक्री, पदरात फक्त ६६ रुपये
वांग्याचे उत्पादन करणारा शेतकरी आता संकटात सापडला आहे. कारण सध्या वांग्याच्या दरातही घसरण झाली आहे. एका शेतकऱ्याला ९५ किलो वांग्याचे फक्त ६६ रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे.सध्या राज्यातील कांदा