Latest News
सर्वात मोठी बातमी ! अखेर शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित
अखेर शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित झालं आहे. शेतकरी नेते जीवा पांडू गावित यांनी तशी घोषणा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित क
लिंबाच्या दरांमध्ये वाढ 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री
सध्या तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी उन्हाचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण तर काही भागात अवकाळी पावसाचाधुमाकूळ सुरु आहे. काही भागात दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे लिंबाच्यामागणीत वाढ झ
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मधील आवक आणि बाजारभाव
मुंबई apmc कांदा बटाटा मार्केट मध्ये एकूण १५३ गाड्यांची आवक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कांदा बटाटा आणि लसणाची आजची आवक व दर .. मार्केट मध्ये कांद्याच्या प्रत्येकी ८० गाड्या आल्या असून कांदा १
मंत्रालयात वेगाने हालचाली, जुन्या फायली काढल्या जाताहेत, सरकार जाणार? नाना पटोले यांचं सूचक वक्तव्य काय?
मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. तब्बल नऊ महिन्याच्या युक्तिवादानंतर ही सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. हा निकाल कधीही येण्य
अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल
नवी मुंबई: मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात हरभरा, गहू, द्राक्ष, करडई, र
Kisan Long march: आंदोलक शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या CM-DCM यांनी केल्या मान्य, पण आंदोलन मागे घेणार नाही किसान सभा
मुंबई: विविध मागण्यांसाठी नाशिकवरून मुंबईच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा लॉंग मार्चला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, अशी माहिती आमदार व