Latest News
Apmc मधील नव्या गव्हाची आवक सुरु दररोज सरासरी 800 ते 1 हजार क्विंटल गहू बाजारात दाखल
नंदुरबार : नंदुरबार Apmc मधील नव्या गव्हाची आवक सुरु झाली आहे. दररोज सरासरी 800 ते 1 हजार क्विंटल गहू बाजारात येत आहे. आवक कमी असल्याने गहू पीकाला सध्या भाव 2100 ते 3000 रुपये पर्यंत मिळत आहे. मार्च म
Breaking: संदीप देशपांडे यांचा हल्लेखोर ठाकरे गटाचा पदाधिकारी? राजकीय हेतुनेच हल्ल्याचा दाट संशय, मोठी माहिती समोर!
मुंबई: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती ठाकरे गटाची असल्याची मोठी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज सकाळीच पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींनी दिलेल्य
नागपुरात ईडीची 17 ठिकाणी छापेमारी, बडे असामी ईडीच्या रडारवर चौकशी सुरू
नागपूर : ईडीच्या छापेमारीमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. ईडीने नागपुरात 17 ठिकाणी छापेमारी केली आहे. नागपुरातील अनेक स्टील, लोहा, उद्योगातील गुंतवणूकदार ईडीच्या रडारवर आहेत. या सर्वांच्या घर आणि कार
शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा
राज्यातील शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढणार आहे... राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे ढग घोंगावत आहेत... हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.. पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकटामुळं शेतकऱ्यांनी
बँकेच्या संचालकासह इतक्या जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल; सहकार क्षेत्रात खळबळ
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०१३ मध्ये राबविलेल्या वादग्रस्त शिपाई आणि लिपिक पदाच्या भरतीत काही उमेदवारांना गुण वाढवून दिले होते. त्याप्रकरणी बँकेच्या संचालकांसह ११ जणांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक
कांदा प्रश्न पेटला, नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं उपोषण; स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिकमधील कांदा उत्पादक श