Latest News
नाफेडकडून कांदा खरेदी बंद झाल्याने शेतकरी संतप्त, बाजारभाव कोसळल्याने मोठा फटका, सद्यस्थिती काय?
नाशिक : लाल कांदा बाजार भाव प्रश्नी हवालदिल झालेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रथमच नाफेड मार्फत लाल कांद्याची खरेदी सुरु करण्यात आली होती. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच लासलगाव कृष
अंतिम टप्प्यात गूळ दरात वाढ आवक निम्म्यावर
कोल्हापूर: गुळ हंगामाच्या अंतिम टप्प्यात गुळाच्या दरात क्विंटलला २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या उसाबरोबरच गुळ हंगामही शेवटच्या टप्प्यात आला आहे. हंगाम संपत आल्याने व उसाची कमतरता असल्याने गु
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील आजचे बाजारभाव
नवी मुंबई: मुंबई apmc घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.. . मुंबई apmc भाजीपाला घाऊक मार्केट मध्ये आज ६२३ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेले चढउतार जाणून घेऊया .. म
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा CM शिंदेकडून सानुग्रह अनुदान जाहीर
नवी मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी राज्य सरकारकडून कांदा अनुदान संबंधित महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यानुसार आता शेतकऱ्यांना 350 रुपये दराने प्रतिक्विंटल कांद्याला अनुदान मिळणार आहे. आजच राज्य श
सर्वसामान्यांना महागाईचा फटका ! डाळींच्या दरात वाढ
नवी मुंबई: सामान्य जनता अगोदरच महागाईने त्रस्त आहे. त्यात पुन्हा तूर आणि उडीद डाळीच्या दरात वाढ झाली आहे. मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये डाळींच्या किंमतीत 15 ते 20 रूपयांनी वाढ झाली असून तूर आणि उ
शेतकऱ्याची मोठी फसवणूक : कापूस उत्पादकांची व्यापाऱ्याकडून क्विंटलमागे 30 ते 35 किलोंची लूट
जलगांव: शेतकऱ्यांची निकड, तसेच त्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन सदोष वजनकाट्याचा उपयोग करून एक क्विंटलमागे ३० ते ३५ किलो कापसाच्या लुटीचा प्रकार चाळीसगाव तालुक्यात उघडकीस आला आहे.