Latest News
Raj Thackeray : राजकीय स्वार्थाशिवाय एवढ्या लोकांना बोलावलं जातं का? राज ठाकरे यांनी सुनावले
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघाताचा रुग्णांची राज ठाकरे विचारपूस केली खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारा दरम्यान उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू प्रत्येक राजकीय पक्ष्याच्या न
कार्यक्रमाला 13 कोटींचा खर्चाचा दावा, उष्णाघाताने 13 जणांचा बळी, प्रशासन कमी पडलं का? उदय सामंत यांची सविस्तर पत्रकार परिषद
नवी मुंबईतील खारघरमध्ये रविवारी (16 एप्रिल) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं. ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना या कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून गौर
अवकाळीनंतर मदतीसाठी अखेर पंचनामे सुरू, शासन शेतकऱ्यांच्या बांधावर, असा केला जातोय पंचनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाहणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतला होता शासकीय अधिकाऱ्याकडून हतबल शेतकऱ्यांना मोठा देण्याचे काम युद्धपातळी वर स
महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील मृतांचा आकडा 11 वर, मृतांची यादीत महिलांची संख्या अधिक - यादी जाहीर
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 11 वर गेला आहे. तर अजूनही अनेकजण अत्यस्वस्थ आहेत.
Pune -Mumbai Highway: जयंतीचा कार्यक्रम आटोपून येत असताना काळाचा घाला; जखमींची नावे जाहीर
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत खासगी बस कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये देशासह परदेशी फळांना मागणी वाढली!
सफरचंदच्या दरात किलोमागे ५० रुपयाची वाढ १०० रुपये किलो विक्री होणाऱ्या सफरचंद आता १६० ते १८० मार्केटमध्ये दक्षिण राज्याची आंबासह परदेशाच्या फळाची मागणी वाढली