Latest News
राज्यात मतदानाचा टक्का का घसरला? विचार करायला लावणारी 5 कारणे
राज्यात नागरिकांनी मतदानाकडे पाठ का फिरवली याची काय कारणे असू शकतात? Lok Sabha Election 2024: राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (7 मे) पार पडलं आहे. तिसऱ्या टप्प्यात देखील मतदारांनी मतदान
मुंबई APMC होलसेल फळ मार्केटमधे आंब्याची विक्रमी आवक
-मार्केटमधे सोमवारी १ लाख २०हजार पेट्यांची आवक कोकणातील ७५ हजार हापूस पेट्यांचा समावेश. नवी मुंबई :मुंबई APMC फळ मार्क़ेटमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. एकाच दिवशी १ लाख २० हजार पे
ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर PPE किट घालून दरोडा, 5 कोटींचे दागिने लंपास
नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या ICICI होम फायनान्स या संस्थेच्या कार्यालयावर मोठा दरोडा पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये चोरट्यांनी 222 खातदारांचे लॉकर्स फोडून तब्बल 5 कोटी रुपयांचे
ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शो केला त्यांचंच नाव विसरला गोविंदा
मावळ: अभिनेता गोविंदा यांनी शिंदे गटात प्रवेश घेतल्यानंतर ते मुंबईतील एका मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान एकनाथ शिंदेंनी त्यांना स्टार प्रचारक म्हणून घोषित केलं आणि
हळदीचे भाव तेजीतच कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?
एपीएमसी न्यूज डेस्क :आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरु आहे. त्यामुळे कापूस दरवाढीला पोषक वातावणर असूनही भावावर दबाव आहे. कापसाच्या वायद्यांमध्ये सातत्याने घट होत आ
अवकाळी पावसामुळे एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट
पुणे: अवकाळी पावसामुळे शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे आता अंतिम टप्प्यात आहेत. २८ जिल्ह्यांमधील अंदाजे एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.