Latest News
संत्रा प्रक्रिया केंद्र निर्मितीला मंजुरीमुळे शेतकरी सुखावला
Buldhana News :संग्रामपूर तालुक्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे. संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळून योग्
रामलल्लाला सुवर्ण वस्त्र…, मुखदर्शनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार; कधीपासून सुरू होणार पूजा सोहळा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीआधीच अयोध्येत जाणार, नेमका प्लॅन काय?*
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
अखेर महायुतीत वादाची ठिणगी पडलीच, 800 कोटींमुळे अजित पवार गट VS भाजप-शिंदे गट संघर्ष पेटला
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचा भलामोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात धुसफूस असल्याच्या चर्चांना तेव्हाच उधाण आलेलं. विश
Sangli News : साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 520 कोटी थकीत
सांगली : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पैसे मिळाली नाहीत. जिल्ह्यातील कारखान्याकडे जवळपास ५२० कोटी रुपये थकीत आहेत. ऊस दराची कोंडी फुटत नसल्यामुळे बि
मुंबईच्या RBI बँकेला धमकीचं ई-मेल, 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्या दावा, बँकांना उडवून देण्याची धमकी
मुंबई : मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मेसेज आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेलय आयडीवरु