Latest News
‘देशाला 75 वर्षे झाली तरी शेतकऱ्याचे स्वप्न अपूर्णच’-डॉ.भारत पाटणकर
Bharat Pathankar : कोल्हापूर जिल्ह्यातील जैनापूर येथे श्रमिक मुक्ती दलाचे २८ वे अधिवेषन पार पडले. श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने शेतकरी,
Year Ender 2023: मुंबई APMC मध्ये काय घडलं ?
Year Ender 2023 : आपण सर्वजण 2023 या वर्षाला निरोप (Good bye 2023) देण्यासाठी आणि २०२४ या नवीन वर्षाचं स्वागत (New Year २०२४) करण्यासाठी सज्ज झालो आहोत.
तूर आणि उडीद डाळींच्या आयातीसंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, बाजारभावावर काय होणार परिणाम?
एपीएमसी न्यूज डेस्क : सध्या बाजारात तुरीला जवळपास हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे.मात्र आता लवकरच हे भाव खाली येण्याची चिन्हे आहेत.याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळींच्या आयातीवरील शुल
कांदा 1 रुपये किलो;शेतकरी कंगाल ,शेतकरी प्रतिनिधी कांदा व्यापारी मालामाल
एपीएमसी न्यूज डेस्क: मुंबई APMC सह इतर अनेक apmc मार्केट मधील होलसेल मार्केटमध्ये कांदा सध्या 20 ते 25 रु किलो दराने विकला जात आहे, तर किरकोळ मार्केटमध्ये तोच कांदा 30 ते 35 रुपये किलोने विकला जातोय,
हमीभाव म्हणजे काय? कसा ठरवला जातो?
राज्यात पावसाच्या कमतरतेमुळे यंदा उत्पादनात घट झाली.त्यातच निर्यातबंदी, मागणी पुरवठ्याच्या गणितांमुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याचे दिसत आहे. पण हा हमीभाव म्हणजे काय? कसा ठरवला जा
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीने ३० लाख मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड
एपीएमसी न्यूज डेस्क : कांदा निर्यातबंदीचा फटका शेतकऱ्यांना तर बसलाच आहे परंतु, या व्यवसायावर अवलंबून असलेले मजूर, शिपिंग एजंट त्यावर आधारित कामगार, ट्रकचालक, क्लिनर, सुरक्षारक्षक, संगणक ऑपरेटर अशा