Latest News
Breaking! महाराष्ट्र सरकारचा कुणबी-मराठा आरक्षणाचा जीआर निघाला, पाहा काय म्हटलंय शासन निर्णयात?
महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे.
G20 Summit : Dinner Diplomacy! मुकेश अंबानी यांच्यासह गौतम अदानी यांच्यापर्यंत उद्योग जगत जी20 च्या प्लॅटफॉर्मवर
जी-20 संमेलनात (G20 Summit) देशातील दिग्गज व्यावसायिक, उद्योजक सहभागी होत आहे. जगातील दिग्गज अर्थव्यवस्था एकत्र येत असल्याने भारतासाठी ही मोठी संधी आहे. भारतात होणारे बदल या संमेलनात दाखविण्यात येत आह
जालना लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया - म्हणाले, मी समाजाची मनापासून…
जालन्यातील लाठीमाराच्या घटनेवरून राज्यात जोरदार पडसाद उमटलेले आहेत. आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला.
महाराष्ट्राच्या तीन मंत्र्यांची पत्रकार परिषद, मराठा आरक्षणावर तोडगा निघाला का?
मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण सुरु आहे. त्यांचं 29 ऑगस्टपासून उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणादरम्यान 1 सप्टेंबरला पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज झाला.
Maharashta Rain : राज्यात पाऊस परतणार, या जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
पुणे: देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातील पावसाने काहीसा दिलासा दिला.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – छगन भुजबळ
नाशिक : शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्यास हंगामानुसार योग्य हमीभाव मिळावा त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रति