Latest News
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये मिरची ८० रुपये किलो तर लिंबू ३ ते ४ रुपये;आवक आणि दर जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर
तापमानात वाढ झाल्याने भाजीपाल्यासह लिंबू महाग झाले आहेत. तर भाजीपाला आणि लिंबू तापमान वाढल्याने कसे महाग झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. भाजीपाला हा नाशिवंत माल असल्याने तापमानामुळे भाजीपाला आणि ल
पीक विमा मागणीसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन!
अगोदर शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक आधार मिळावा म्हणून शेतकरी पिक विमा काढतो. परंतु या विमा कंपन्यांकडून त्यांना आर्थिक आधार तर सोडाच उलट
गाडी भाड्याने देत असाल तर सावधान! नवी मुंबई पोलिसांकडून वाहन चोर जेरबंद
नवी मुंबई पोलिसांकडून मारूती इको कार चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी अटक ५४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात रबाळे, कोपरखैरणे, खारघर, पनवेल, कामोठे परिसरातून सन २०२१ मध्
कारखान्याने घेतल्या शेतकऱ्याचा बळी; वाचा सविस्तर
ऊसतोड न मिळाल्यामुळे जोहरापूर येथील शेतकऱ्याने केलेली आत्महत्या नसून, कारखानदार व व्यवस्थापनाने केलेली शेतकऱ्याची हत्याच आहे. त्यामुळे मृत माने यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या संबंधित कारखान्याच्य
PUNE बाजार समितीचा अजब-गजब कारभार; परराज्यातून येणाऱ्या वाहतूकदारांकडून तिप्पट वसुली!
पुणे गुलटेकडी बाजारात १० चे ३० बाजार समितीची परराज्याबाहेर बदनामी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा गुलटेकडी मार्केटमध्ये १० रुपयाची पावती देऊन ३० रुपये घेतले जात आहे. त्यामुळे
स्वाभिमानीचा इशारा; यावर होणार राडा!
सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न फारच गंभीर प्रश्न धारण करून उभा आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असून आपला ऊस तुटावा म्हणून शेतकरी धावपळ करताना दिसत आहेत. परंतु शेतकर्यांच्या या कमज