Latest News
भाकरी मातोश्रीची, चाकरी पवारांची, संजय राऊत महागद्दार, विधानसभेत कुणी केले गंभीर आरोप?
मुंबई | कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या गिरना अॅग्रो कंपनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केला. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विधानसभेतही याचे ज
अवकाळी पावसाचा फटका मुंबई Apmc भाजीपाला मार्केटवर नाही!
नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे... त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे..मुंबई apmc भाजीपाला मार्केटमध्ये भाज्या
शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार-नाना पटोले
मुंबई: राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या नावाने मुंबई Apmc संचालक करतात शेतकऱ्यांना फसवणुक
मुंबई APMC मसाला मार्केट मध्ये ९ मार्च रोजी माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बेदाणा लिलाव केंद्राचे उदघाटन मोठया थाटात करण्यात आले होते ... हा स्वतंत्र लिलाव केंद्र मस
अवकाळी पावसाचा कोकणाला दणका आंबा, काजू पीक आले धोक्यात…
नवी मुंबई: गेल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि आता कोकणलाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडवली आहे.कोकणातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. रत्न
कवडीमोल दराने हरभऱ्यांची विक्री
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी केंद्र हमीभाव योजना राबवण्यात आली होती मात्र हि योजना म्हणजे शेतकऱ्यांना दाखवलेलं गाजर असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे हो