Latest News
‘एल-निनो’च्या चर्चेमुळे सोयाबीनचे दर वाढणार ? काय आहे ‘एल-निनो’?
प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात. त्यासोबत बाष्पाने भरलेले ढग तिकडे वाहून जातात. त्यामुळे पश्चिमेकडील भागात दुष्काळ पडतो तर प
Big Breaking :अवघ्या देशाची उत्कंठा शिगेला, उरले फक्त काही दिवस, सत्तासंघर्षाचा निकाल कधी? वाचा सरन्यायाधीश काय म्हणाले?
सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जनताही या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. हा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
एकनाथ शिंदे यांचा विधान परिषदेत ठाकरे गटाला झटका देण्याच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांची नेमकी रणनीती काय?
विधानसभे पाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उपसभाप
भाजपच अंदाज खरा ठरला तर,उद्धव ठाकरें संकटात येणार का ?
मुंबई: चहुबाजूंनी संकटांनी घेरलेल्या उद्धव ठाकरेंवर आणखी एक मोठं संकट घोंगावत आहे. किंबहुना या संकटाची ग्वाहीच भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे
कापसाच्या टोप्या, कांद्याच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session) आजचा दुसरा दिवस आहे.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाला. कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यो
रब्बी हंगामातील पिकांवर बळीराजा अवलंबून..
रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळावा, यासाठी बळीराजा अपेक्षा लावून आहे. खरीप हंगामातील पिकांना हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना