Latest News
अवकाळी पाऊसामुळे, शेतकऱ्यांची तारांबळ रब्बी पिकांना जोरदार फटका बसण्याची शक्यता
जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्
राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! कोणत्या पिकांना किती दिवस धोका?
नाशिक: राज्यातील शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता पुन्हा एकदा राज्यातील कोकण आणि मुंबई भाग वगळून इतर ठिकाणी अतिवृष्टी ते गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त
फळ मार्केटमध्ये अनधिकृत बांधकामासाठी मुंबई APMC सचिवांची 'अर्थ' पूर्ण ' अभय' योजना?
नवी मुंबई : मुंबई APMC फळमार्केटमध्ये राजरोजपणे अनधिकृत बांधकाम सुरु आहे...हे बांधकाम मार्केट संचालक यांच्या J विंग मध्ये सुरु आहे . महत्वाची बाब म्हणजे फळ मार्केट संचालकांनी स्वतःच्या गाळ्यामध्ये
विधिमंडळात कायदा मंजूर, महाराष्ट्र सरकार संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याच्या तयारीत?
मुंबई: महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्यात पुन्हा जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आज संपाचं हत्यार उपसलं आहे. या सर्व कर्
अवकाळी पावसाने घेतला पिता-पुत्राचा बळी कांदा काढण्यासाठी गेले आणि…
नाशिक: सध्या राज्यातील शेतकरी अनेक संकटांनी ग्रस्त आहे, त्यातच अपघात, विजेचा धक्का लागून शेतकऱ्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आजही मालेगावमधील खडकी येथेही कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आणि त्यांच्
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मधील आवक आणि बाजारभाव
मुंबई apmc कांदा बटाटा मार्केट मध्ये एकूण १७४ गाड्यांची आवक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कांदा बटाटा आणि लसणाची आजची आवक व दर .. मार्केट मध्ये कांद्याच्या प्रत्येकी १०९ गाड्या आल्या असून कांदा