Latest News
30 वर्षानंतर भाजपचा किल्ला ढासळला; कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर प्रचंड मतांनी विजयी
30 वर्षानंतर भाजपचा किल्ला ढासळला कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर प्रचंड मतांनी विजयी पुणे : तब्बल 30 वर्षानंतर भाजपचा बुरुज ढासळला आहे. कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मधील आवक आणि बाजारभाव
मुंबई apmc कांदा बटाटा मार्केट मध्ये एकूण १२७ गाड्यांची आवक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कांदा बटाटा आणि लसणाची आजची आवक व दर .. मार्केट मध्ये कांद्याच्या प्रत्येकी ७७ गाड्या आल्या असून कांदा १
उद्या हजारो संजय राऊत विधान मंडळाला चोर म्हणतील; देवेंद्र फडणवीस यांनी फटकारले
मुंबई: विधिमंडळ नव्हे चोर मंडळ असं विधान करणं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलंच भोवणार असल्याचं दिसतं. या विधानाचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. त्यानंतर विधान परिषदेतही या विधानाचे जोरदार पडसा
सांगलीतील बाहुबली कांदा भाव खातोय!
कांद्याचा भाव मातीमोल झाल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात सध्या कांद्याच्या गडगडलेल्या दरामुळे कांद्यावरून राजकारण पेटले आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असतानाच सांगलीतील एका कांदा उत्प
‘एल-निनो’च्या चर्चेमुळे सोयाबीनचे दर वाढणार ? काय आहे ‘एल-निनो’?
प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात. त्यासोबत बाष्पाने भरलेले ढग तिकडे वाहून जातात. त्यामुळे पश्चिमेकडील भागात दुष्काळ पडतो तर प
सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला प्रश्न, आमदार अपात्र ठरले असते तर राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली असती का?
नई दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं (Maharashtra Political crisis) नाट्य लवकरच संपण्याची शक्यता वर्तवली जात असली तरीही आज सुप्रीम कोर्टातील (Supreme court) युक्तिवादातून अनेक मुद्दे समोर आले. आजच