Latest News
मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये विजेचा धक्का बसून वाहतूकदार जखमी; अभियंता विभागाविरोधात व्यापारी आक्रमक
मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये मोठी दुर्घटना घडली असून विजेचा धक्का लागून एक व्यक्ती जखमी झाली आहे. धान्य मार्केटमधील एल पाकळीच्या मागे शौचालय आहे. तर येथील विद्युत सबस्टेशन फार दयनीय अवस्थेत आहे. या
रासायनिक खताने द्राक्ष घड जळाले; खतात शेतकऱ्यांची होतीय फसवणूक
द्राक्षाच्या बागेसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांमुळे द्राक्षांचे घड जळाले. माढा तालुक्यातील घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये (Farmer) घबराहट पसरली आहे. बावी (bavi) गावात ही घटना घडली असून 35 टना
राज्यभरातील किसानपुत्रांचे 9 मार्चला आंदोलनाचे रणशिंग!
राज्यभरातील किसानपुत्र पुन्हा एकदा आक्रमक झालेत. त्यांनी 19 मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलीय. या आंदोलनात जवळपास 20 जिल्ह्यातून आलेले किसानपुत्र सहभागी होणार आहेत. शेतकरी आत्महत्या (Farmer S
शेतकऱ्यांची जवळपास १ कोटींची फसवणूक
पुणे जिल्ह्यातील वडगाव कांदळी, ता. जुन्नर येथील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या फार्म रूट कंपनी एल. एल. सी. या शेतकरी कंपनीची १ कोटी ८ लाख ८१ हजार १२७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दुबई येथील दहा व्यापाऱ्
मुंबई भाजीपाला बाजारात 625 गाडी आवक; शेतमाल पडून तर दरात घसरण
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 625 गाड्यांची आवक झाली असून 80 टक्के माल पडून असल्याचे व्यापारी सांगत आहेत. आज मुंबई भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात अवाक होऊन ग्राहक नसल्याने माल पडून राहिला. र
साखर कारखाने- शत्रू नव्हे मित्र
शेतमालाच्या एकूण 229 प्रकारांपैकी (कोथिंबीर, दुधा पासून ते धान, कापुस पर्यंत) फक्त उस हेच एकमेव पिक आहे ज्याला रडतखडत, कधी विलंबाने का होईना, हमीभावाची खात्री आहे.