Latest News
आंबा हंगामाची बिकट वाट; आंबा बागायतदार अडचणीत
वादळी पाऊस आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे आंबा बागायतदारांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. वादळी पाऊस पडतो म्हणून आंबा वाचवण्यासाठी एकीकडे फवारणी करावी, तर दुसरीकडे पुन्हा पाऊस कोसळून फवारणीवरील खर्च वाया ज
महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका; शेतकऱ्याने पेटवला दिड एकर कांदा
शेतकरी आणि शेती म्हटले म्हणजे संकटांची मालिका एकामागून एक झेलणाऱ्या दोन गोष्टी आहेत. तोंडात घास आला की काहीतरी नैसर्गिक संकट येते आणि आलेला घास हिरावून नेते. परंतु काही अनैसर्गिक संकट देखील शेतकऱ्याला
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि बाजार समित्यांना पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार:बाळासाहेब नाहाटा
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासंघावर सभापतीपदी NCP चे बाळासाहेब नाहाटा तर उपसभापतीपदी शिवसेनेचे संतोष सोमवंशी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या सभापतीपदी श्रीगोंदा येथील राष्ट्र
शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ला पूर्वनियोजित: ऍड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थाना समोर अनुचित घटना घडू शकते याचे पत्र घटनेच्या चार दिवसा आधीच सह पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. या पत्रात सिल्वर ओकच नव्हे तर मुख्यमंत्री
महावितरणकडून राज्यात लोडशेडिंग जाहीर; वाचा तुमच्या भागातील परिस्थिती
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यामुळे विजेची मागणी अव्वाच्या सव्वा वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने ऐन उन्हाळ्यामध्ये लोडशेडिंगचा चटका ग्राहकांना बसणा
देशभर जनजागृतीकरून किसान मोर्चाचा हमीभावाचा लढा; ११ से १७ एप्रिल दरम्यान देशभर कार्यक्रम
शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होत असली तरी योग्य दर मिळत नसल्याने उत्पन्न वाढीचा उद्देश साध्य होत नाही. केंद्र सरकारकडून काही निवडक शेतीमालासाठी हमीभाव दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढाय