Latest News
ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; पुढच्या वर्षीपासून काटामारी बंद; सरकारचा नेमका निर्णय काय..?
पुणेः गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील साखर कारखान्यामधून ऊस वजन करताना कारखानदारांकडून काटामारी केली जात आहे. त्याचा फटका ऊस उत्पादकांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याची टीका स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष
तब्बल दोन दशकांनंतर पुणे APMCच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
नवी मुंबई : तब्बल दोन दशकांनंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीची निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार १६ जानेवारीपासून मतदार याद्य
यंदापासून भोगी सण पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा !
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त यंदापासून भोगी हा सण पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण
पनवेल APMC मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची भ्रष्टाचारवर झाडाझडती सुरु
नवी मुंबई : पनवेल APMC मार्केटमध्ये १५९ गाळ्यांना परवानगी असताना बाजार समिती प्रशासनाने २०२ गाळे कसे बांधले?? असा सवाल करीत ४२ बेकायदा गाळे तातडीने पाडावेत तसेच बाजार समितीमध्ये कोट्यवधी रुपयांचा
मुंबई APMC फळ मार्केट मध्ये झालेले अग्नि तांडवला मार्केट उप सचिव जबावदार, कारवाई होणार का ?
नवी मुंबई : मंबई APMC फळ मार्केटमध्ये १७ नोव्हेंबरला मोठी आग लागली होती या आगीमध्ये २० ते २५ गळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते, फळ मार्केटच्या बरोबर धान्य मार्केट मध्ये एका स्टॉल मध्ये आगीची घटन
गूळ शेंगदाण्याचे भाव वाढलॆ, तिळाच्या दरात घसरण
नवी मुंबई : मकर संक्रांत काही दिवसांवर आली असल्याने बाजारात आता तीळ गुळाच्या साहित्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे मुंबई APMC मसाला मार्केट मध्ये तीळ, शेंगदाणे आणि गुळाची आवक वाढली आहे. दरवर्षीच्या मा