Latest News
गव्हाच्या किंमती पुन्हा गगनाला भिडल्या!
यंदा गव्हाचे भाव सर्वसामान्यांना पुन्हा रडवणार आहेत. महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यात गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील गव्हाचे वाटप बंद केल्यापासून खुल्
अंडी गेली तरी कुठे? महाराष्ट्रात अंड्याचा दुष्काळ, रोज 1 कोटी अंड्यांचा तुटवडा, राज्य सरकार करणार हा उपाय
नवी मुंबई : महाराष्ट्रात काही दिवसांपासून अंडयाचा दुष्काळ (Shortage Of Eggs) पडला आहे. कोंबड्यांवर कोणत्याही रोगाचे सावट नाही ना दुसरे मोठे कारण, पण राज्यात खवय्यांना अंडी कमी पडत आहेत. बरं हा तुटवडा
खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण
खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण झाली असून लवकरच भाव आणखी घसरणार आहेत. गेल्या सात महिन्यात इंधन दरवाढ झाली नसली तरी पेट्रोल-डिझेलच्या किंमती मात्र कमी झालेल्या नाहीत. तर महागड्या खाद्यतेलावर मात्र केंद्र सर
दावोसहून महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक घेऊन मुख्यमंत्री परतले, मुंबईत येताच पहिली प्रतिक्रिया काय?
नवी मुंबई: दावोस (Davos) येथील आंतरराष्ट्रीय परिषदेवरून (International conference) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) आज मुंबईत परतले. मुंबई विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शालेय शि
टोमॅटोचे भाव घसरले; शेतकऱ्यांना मोठा फटका
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मध्ये गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत .. बाजार समितीत टोमॅटोचा भाव दोन ते चार रुपये किलो असल्याने उत्पादन खर्च का
सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! यंदा डाळींच्या किंमतीत वाढ होणार नाही
देशातील महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने यंदा वर्ष सुरु होताच उपाय योजना केली आहे. या वर्षात डाळीच्या भावावरुन रान पेटणार नाही, याची काळजी केंद्र सरकारने अगोदरच घेतली आहे. त्यासाठी विविध