Latest News
आंब्याला अवकाळी पावसाचा फटका; मुंबई APMC फळ मार्केटमध्ये आवक
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये आंबा आवक कमी झाली असून रत्नागिरी आणि कर्नाटक राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. फळ मार्केटमधील H पाकळीत कर्नाटक आंब्याचा मोठा व्यापार होतो. आज जवळपास ५००० पेटी कर्नाटक आ
शेतकरी म्हणून प्रेमाला विरोध; शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे सध्या खूपच अवघड होऊन बसले आहे. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या देखील करतात. असे असताना आता एका शेतकऱ्याचे पत्र चांगलेच व्हायरल झाले आहे. हिंगोलीमध्ये एका शेतकऱ्याने आपले प्रेम प
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून थकलेल्या सेसची वसुली; कोटी रुपयांचा सेस भरून रेकॉर्ड तर इतर मार्केटचा सेस पाहण्यासाठी सविस्तर बातमी वाचा
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असलेली सेस थकबाकी भाजीपाला मार्केटने भरल्याने भाजीपाला मार्केटमधून रेकॉर्ड ब्रेक वसुली झाली आहे. त्यामुळे भाजीपाला मार्केटमधून बऱ्याच दिवसांनी
मुंबई APMC फळ मार्केट आगीच्या भक्षस्थानी! मार्केटला जवळपास १ लाख लाकडी पेट्यांचा तर गवताचा गराडा
येथे लागलेल्या आगीला जबाबदार कोण? पदपथावर पेट्या आणि गवताचा साठा ग्राहक आणि हमाला त्रस्त अग्निशमन दलाकडून वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा APMC प्रशासनाकडून दुर्लक्ष व्यापाऱ्यांनी आपल्या ग
५० रुपये किलो दर मिळाला गव्हाला; 973 वाणाचा कमाल
शेती मालाचे बाजार भाव बद्दल आपण कायम अनुभव घेत असतो की, एखाद्या हंगामात खूपच चांगला भाव मिळतो तर कधीकधी एकदमच भाव घसरतात. आता बर्याच पिकांचे हमी भावानुसार खरेदी केली जाते. जर आपण या हमी भावाच्या त
नोंदणी करूनही शेतकऱ्याचा ऊस शेतातच; जिल्हा हद्दीवर गाड्या अडवण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
ऊस गाळपामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी असून ही अभिमानाची बाब आहे पण याची दुसरी बाजू तेवढीच पडलेली आहे. कारण याच महाराष्ट्रामध्ये अतिरिक्त ऊसतोडीचा प्रश्न रखडलेला आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असतानाह