Latest News
हंगामाच्या अंतिम टप्प्यात देखील सोयाबीन दर स्थिर
सध्या सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (Kharif Season) खरीप हंगामातील सोयाबीन तर रब्बी हंगामातील (Chickpea Crop) हरभऱ्याची आवक सुरु आहे. रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा विक्रमी क्षेत्रावर झाला होता
माझाच माल, मीच विकणारा; शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग
पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी उत्पादन तर वाढवलं मात्र, वाढत्या उत्पादनाला योग्य (Market) बाजारपेठही मिळणे तेवढेच महत्वाचे आहे. शेतीमालाची काढणी झाली की ते व्यापाऱ्यांच्या स्वाधीन केले जाते. त्य
मुंबई APMC लवकरच येणार INCOME TAX आणि ED च्या रडारवर!
किरीट सोमय्यांच्या 'मिशिन नवी मुंबई'ला सुरुवात पडद्यामागील हालचालींना वेग रत्नागिरी दौऱ्यावर जात असताना किरीट सोमय्या यांनी नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी नवी मुंबई महापालि
दिवसा विद्युत पुरवठा केला जावा म्हणून शेतकऱ्यांचा अजब प्रकार
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. यामध्ये साप तर सर्रास दिसत आहेत. आता शहरात असणाऱ्या या शासकीय कार्यालयांमध्ये साप कसे
HAPUS MANGO: हापूस आंबा आणि निर्यात काय आहेत गणिते; वाचा सविस्तर
आंबा म्हणजे फळांचा राजा. कोकणातला हापूस म्हणजे तर आंबाप्रेमींचा जीव की प्राण. त्यामुळे कधी एकदा आंबा बाजारात येतोय आणि आपण कधी एकदा त्याचा आस्वाद घेतोय, असंच अनेकांना होतं. यंदासुद्धा जानेवारीतच मुंबई
पुन्हा बाजार समित्या बंद; शेतकरी हवालदिल
मध्यंतरी धुलिवंदन आणि रंगपंचमीमुळे राज्यातील मुख्य बाजार समित्यांचे व्यवहार हे बंद होते. सलग चार ते पाच दिवस व्यवहार ठप्प असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती. याला 15 दिवसाचा कालावधी लोटला असताना आता