Latest News
राज्याचा कारभार पाहून शेतकऱ्यांनी तेलंगणात घेतल्या जमिनी
महाराष्ट्र राज्यात सतत खंडित होणाऱ्या कृषिपंपाचा विद्युत पुरवठामुळे असा परिणाम झाला आहे ज्याचा कोण विचारही करू शकू नाही. यंदा रब्बी हंगामात विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने याची झळ खूप झालेली आहे. आ
३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 400 कोटी रुपये, वाचा सविस्तर
केंद्र शासन तसेच राज्य शासन शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवीत असते. या योजनेद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शेतीमध्ये चांगले उत्पादन प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुदान दि
कांदा दरात कमालीची घसरण; कांदा उत्पादकांचा डोक्याला हात
महिन्याभरात कांद्याच्या दरात असा काय बदल झाला आहे की, कोसळत्या दराबरोबर शेतकऱ्यांच्या स्वप्नांचाही चुराडा झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरवातील 3 हजार 200 रुपये प्रति क्विंटल असलेला कांदा याच महिन्याच्
सध्या टाईप-2 मधुमेही रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ; वाचा काय आहेत लक्षणे
अलीकडेच वेगवेगळ्या आजारांमुळे लोक आरोग्याविषयी अधिक सतर्क असल्याचं दिसून येतं. सध्या टाईप-2 मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय (Symptoms) वाढ होत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. एकदा मधुम
टोमॅटो दरात घसरण; टोमॅटो उप्तादक शेतकरी अडचणीत
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात अनेक शेतकरी बांधव टोमॅटो पिकाची लागवड करतात. पारंपारिक पिकातुन कवडीमोल उत्पन्न प्राप्त होत असल्याने शेतकरी बांधवांनी भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करायला
माथाडी कामगारांच्या दोन्ही नेत्यामध्ये मतभेद आहेत काय?, नरेंद्र पाटील यांनी पहिल्यांदाच दिली कबुली; नेमकं काय म्हणाले?
१५ मार्च रोजी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात माथाडी कामगारांचे धरणे आंदोलन पार पडले. दरम्यान या आंदोलनाबाबत माथाडी कामगारांच्या नेत्यांमध्ये दुफळी पहायला मिळाली. नरेंद्र पाटील यांनी जाहीर केलेल्या धर