Latest News
यंदाही पाणी टंचाई; वाचा सविस्तर जलसाठा
उन्हाळ्याच्या दिवसात विदर्भाला दरवर्षी पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यंदाची अशीच काही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण विदर्भातील धरणात मुबलक पाणीसाठी उपलब्ध नाही. याचा फटका पिकांना तर बसण
अवकाळीचा हळदीला फटका; शेतकरी हवालदिल
बागायती भागातील महत्त्वाचे पीक असलेल्या हळदीला यंदा अतिवृष्टीचा फटका बसल्याने उत्पादनात मोठी घट येत आहे. एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन येण्याच्या ठिकाणी सात ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन निघत आहे. बिया
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये कोकण हापूस १५०० तर कर्नाटक हापूस १२०० रुपये डझन
मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे. आंब्याची आवक वाढू लागल्याने ग्राहक देखील आंबा खरेदीला पसंती देत आहेत. राज्यातील हापूसच्या ४५०० पेट्या तर कर्नाटक राज्यातील ११५० पेटी आंबा बाजा
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये महाशिवरात्री निमित्त कलिंगड आणि खरबुजाला मागणी
उद्या आलेल्या महाशिवरात्री निम्मित कलिंगड आणि खरबूजा फळाला चांगलीच मागणी वाढली आहे. मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये कलिंगड २५ ते ३० गाडी तर टरबूज १० गाडी आवक झाली आहे. सध्या वातावरणातील तापमान देखील वाढ
लाल मिरचीला यावर्षी दुप्पट दर; शेतकरी मात्र नाराज
शेती मालाच्या उत्पादनावरच त्याचे दर ठरतात. आवक वाढली की दरात घट आणि कमी झाली की वाढ हे बाजार पेठेचे सुत्रच आहे. यंदा वातावरणातील बदलाचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला आहे. उत्पादनात घट झाली असून मिरीचीच
Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम सांगत व्यापाऱ्यांकडून तेल दरवाढ; किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ
जगात कुठेही युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास आपल्या देशात लगेच त्याचा परिणाम पाहायला मिळतो. मागील काही दिवसांपूर्वी तालिबानने अफगाणिस्थान ताब्यात घेतले होते तेव्हा देखील आपल्याकडे त्याचा परिणाम दिसू