Latest News
रब्बी हंगामातील पिकांवर बळीराजा अवलंबून..
रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळावा, यासाठी बळीराजा अपेक्षा लावून आहे. खरीप हंगामातील पिकांना हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना
Big Breaking :अवघ्या देशाची उत्कंठा शिगेला, उरले फक्त काही दिवस, सत्तासंघर्षाचा निकाल कधी? वाचा सरन्यायाधीश काय म्हणाले?
सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जनताही या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. हा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मधील आवक आणि बाजारभाव
मुंबई apmc कांदा बटाटा मार्केट मध्ये एकूण ११६ गाड्यांची आवक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कांदा बटाटा आणि लसणाची आजची आवक व दर .. मार्केट मध्ये कांद्याच्या प्रत्येकी ७३ गाड्या आल्या असून कांदा ११
शेतकरी संघटनांचा एक दिवस लिलाव बंद राहिल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. त्याच दरम्यान शेतकऱ्यांनी 27 फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात कांद्याचे लिलाव ब
माथाडी प्रश्न लवकरात सोडावा नाहीतर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानच तीव्र आंदोलन होणार-नरेंद्र पाटील
मुंबई, दि. २८: - माथाडी कामगारांच्या शासनाच्या कामगार, गृह, पणन खात्याअंतर्गत प्रलंबित विविध प्रश्नांची येत्या दहा ते १५ दिवसात सोडवणुक करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे य
शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी २ एकरातील भाजीवर फिरवला रोटर
नवी मुंबई : राज्यातील सरकार कोणतंही असो, सत्तांतर होऊन सरकार बदलले गेले तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये मात्र कोणताही बदल झाल्याचे दिसून येत आहे. शेतीच्या प्रत्येक हंगामात कोणत्या ना कोणत्या समस्यांच