Latest News
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्याची फसवणूक करणारे चालक, सेल्समन आणि ग्राहक गजाआड
मुंबई APMC फळ मार्केटमधील फळ व्यापाऱ्यांनो सावधान, जर तुमच्याकडे चालक आणि सेल्समन असतील तर तुमची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होऊ शकते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून आयात निर्यात करणाऱ्या अ
अपात्र शेतकऱ्यांना प्रशासनाच्या नोटिसा; पीएम किसान सन्मान योजनेबाबत मोठा झटका
पीएम किसान योजना संदर्भात नाशिक जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे त्यांना आता या योजनेची रक्कम परत करण्यासाठी प्रशासनाकडून द
भाजीपाल्याला मातीमोल भाव; शेतकरी हवालदिल
कळमेश्वर भाजी बाजारात सांबार, फुलकोबी, वांगे, टमाटर यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक वाढल्याने या भाजीपाल्याचे दर कमी झालेत. हिरवाकंच सांबार फक्त दहा रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. शेतातून तोडून
शेतकऱ्यांच्या घरी आली समृद्धी; वाचा सविस्तर
राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वकांक्षी असणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग येत्या वर्षभरात सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळला असून, अनेकांच्या घरात समृद्धी आली. त्यामुळे कोणी घराला
शेतकरी सुखावला सोयाबीनला मिळाला अपेक्षित दर
उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरातून भरुन काढता येत नाही. पण यंदा हे शक्य झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ज्या शेतक
शेतकरी लुटीचे बहाणे; शेतकऱ्यांनी केली बाजार समितीच बंद
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडत्याच्या नावाखाली कमी वजन आकारले जाते. पण विनाकारण प्रतिक्विंटलमागे ३०० ग्रम शेतीधान्याची कपात हे अकोट बाजार समितीचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खरेदीदाराकडून शे