Latest News
फळ बागायतदारांना निश्चितच चांगले दिवस येतील: डॉ. आर. जी. सोमकुंवर
‘‘बदलत्या वातावरणामध्ये शेती अवघड होत आहे. अशा स्थितीमध्ये धीर न सोडता शास्त्रीय ज्ञानाची कास धरल्यास फळ बागायतदारांना निश्चितच चांगले दिवस येतील’’, असे मत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ
कारखाने बंद, तरीही राज्य साखर उत्पादनात अव्वल!
ऊसाचे वाढते क्षेत्र, वाढते उत्पादन याच बरोबर राज्यात अतिरिक्त ऊसाचाही प्रश्न चांगलाच पेटलेला आहे. महाराष्ट्र सध्या सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. गेल्या 5 महिन्यांपासून (Sludge Season) गाळप हंगाम सुरु असून
रायगड जिल्ह्यात स्ट्रॉबेरी पाठोपाठ मिरचीचा प्रयोग
केंद्र सरकारने सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवण्यावर भर दिला आहे. एवढेच नाही तर मध्यंतरी गुजरात येथे झालेल्या कृषीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती हेच शेती व्यवसयाचे भवितव्य आह
रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या मागणीत वाढ; द्राक्षाला मात्र फटका
रशिया आणि युक्रेन मधील युद्धामुळे इतर देशांवर चांगलाच परिणाम झाला आहे. तसेच भारतात देखील परिणाम झाला आहे. मुंबई APMC मार्केटमध्ये गव्हाच्या दरात ४ ते ५ रुपये दरवाढ झाली आहे.
सिडकोची ६५०८ नवीन घरे; नवी मुंबईकरांना घर घेण्याची संधी
नवी मुंबई :होळी(Holi) सणाचे औचित्य साधत सामान्य नागरिकांच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी सिडकोतर्फे (Cidco) 5730 घरांची महागृहनिर्माण योजना 2022 अंतर्गत नवी मुंबईतील (Navi Mumbai) विविध नोडमधील अतिरिक्त घ
MALEGAON मध्ये वाढत्या तापमानामुळे शेतकरी चिंतेत, डाळिंबांना गुंडाळले कापड, अनोख्या उपक्रमाचं परिसरात कौतुक
वाढत्या तापमानात डाळिंब पीक वाचण्यासाठी मालेगावच्या तरुण शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग केला आहे. शेतकऱ्याने डाळिंबांना गुंडाळले कापड, अडीच एकरात केले संपूर्ण आच्छादन केला आहे. \'एक अनार, सौ बीमार\' ही म्हण