Latest News
पुन्हा बाजार समित्या बंद; शेतकरी हवालदिल
मध्यंतरी धुलिवंदन आणि रंगपंचमीमुळे राज्यातील मुख्य बाजार समित्यांचे व्यवहार हे बंद होते. सलग चार ते पाच दिवस व्यवहार ठप्प असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती. याला 15 दिवसाचा कालावधी लोटला असताना आता
उन्हाळी सोयाबीन पेरणीत पुणे विभाग अग्रेसर; तब्बल २ हजार हेक्टरवर पेरणी
कृषी विभागाकडून सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यानुसार पुणे विभागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. आतापर्यंत दोन हजार २२२ हेक्टरवर पेरणी झाली
३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 400 कोटी रुपये, वाचा सविस्तर
केंद्र शासन तसेच राज्य शासन शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवीत असते. या योजनेद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शेतीमध्ये चांगले उत्पादन प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुदान दि
आता नवी मुंबई महापालिकेसह बाजार समिती किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर!
नवी मुंबई महापालिका आणि मुंबई APMC मार्केटमधील भ्रष्टाचार बाहेर काढू असा इशारा किरीट सोमय्यांनी आज ऐरोली मध्ये दिला. त्यामुळे महापालिका आणि बाजार समितीच्या कंत्राटदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चांगले
नुकसान भरपाईची २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात!
खरीप हंगामात (Heavy Rain) अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ऐन काढणीच्या दरम्यानच पावसाची अवकृपा झाली होती. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला होता. त्यानुसार पंचनामे
राज्याचा कारभार पाहून शेतकऱ्यांनी तेलंगणात घेतल्या जमिनी
महाराष्ट्र राज्यात सतत खंडित होणाऱ्या कृषिपंपाचा विद्युत पुरवठामुळे असा परिणाम झाला आहे ज्याचा कोण विचारही करू शकू नाही. यंदा रब्बी हंगामात विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने याची झळ खूप झालेली आहे. आ