Latest News
Onion Farmer : कांदा निर्यात बंद झाल्याने भावात घसरण ;कांदा साठवणूक करणाऱ्यांकडून शेतकऱ्यांना केला जातो दिशाभूल!
नवी मुंबई : सध्या कांद्यावरून गल्ली ते दिल्ली पर्यंत राजकरण सुरु आहे ,कांद्याच्या उत्पादनात वाढ झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये असे सांगण्यात येत आहे कि कां
अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका,मका,तूर, ज्वारीसह सगळं पीक मातीत…
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. रब्बी हंगामामध्येच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडे सरकारने
कर्मचाऱ्यांच्या संपाचा शेतकऱ्यांवर परिणाम स्वाभिमानी संघटनेने शेतकऱ्यांसह थेट स्मशानभूमीच गाठली
बुलढाणा : गेल्या दहा ते बारा दिवसापासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावर शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी हिताचे कुठलेही निर्णय घेण्यात आले नाही. तसेच दररोज कुठल्या ना कुठल्या विभागात संप सुरू आ
शेतकऱ्यांकडून कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध
किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई (Nashik) असा शेतकऱ्यांचा लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे.. विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हा लाँग मार्च काढण्यात येत आहे. शेतमालाचे पडलेले भाव हक्का
सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपली, उद्या काय होणार? निकालाचं काऊंटडाऊन सुरु होणार?
नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुरु असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोर्टातील आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर संपली. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे (Har
भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केलेला महाराष्ट्रातील राजकीय भूकंप आज घडला, भाजपात नेमका कुणा-कुणाचा पक्ष प्रवेश?*
मुंबई: महाराष्ट्रात 14 तारखेला मोठा राजकीय भूकंप येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला. त्यांच्या या दाव्यानुसार आज भाजपात महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपा