Latest News
रासायनिक खताने द्राक्ष घड जळाले; खतात शेतकऱ्यांची होतीय फसवणूक
द्राक्षाच्या बागेसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांमुळे द्राक्षांचे घड जळाले. माढा तालुक्यातील घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये (Farmer) घबराहट पसरली आहे. बावी (bavi) गावात ही घटना घडली असून 35 टना
राज्यभरातील किसानपुत्रांचे 9 मार्चला आंदोलनाचे रणशिंग!
राज्यभरातील किसानपुत्र पुन्हा एकदा आक्रमक झालेत. त्यांनी 19 मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलीय. या आंदोलनात जवळपास 20 जिल्ह्यातून आलेले किसानपुत्र सहभागी होणार आहेत. शेतकरी आत्महत्या (Farmer S
माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा
माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज माथाडी कामगार आझाद मैदानात एकवटले आहेत. माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आझाद मैदानात धरणे आंदोलने करण्यात आली.
मिरचीचा ठसका बसणार सर्वसामान्यांना; दरवाढ सुरूच
नुकतीच समोर आलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ बाजारातील महागाईचा दर हा सलग दुसऱ्या महिन्या 6 टक्क्यांच्या पुढे आहे. याची झळ आता सर्वसामान्यांच्या खिशावर थेट पोहोचू लागली आहे. सध्या बाजारात हिरव्या मिरच्यां
अभिनेत्रीचे कारनामे; वाचा सविस्तर
एकेकाळी प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा आरोप करणारी अभिनेत्री रुपा दत्ता अडचणीत आली आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात खिसा कापल्याच्या आ
अवकाळीने द्राक्ष शेतकरी उध्वस्त!
उत्पादन वाढीची उरली-सुरली आशा हंगामाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या अवकाळीमुळे मावळली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा द्राक्ष उत्पादकांनाच झालेला