Latest News
राज्यपालांकडून राज्याच्या कार्याचे कौतुक; एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
महाराष्ट्र हे एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी सज्ज झाले असून असे करणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य असेल, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
राज्यातील काही जिल्ह्यात जादा दराने खत विक्री; कृषी विभागाची जोरदार कारवाई
रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी असल्याने काही खत विक्रेत्यांकडून जादा दराने खत विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत नाशिक जिल्ह्यात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभाग सावध झाला असून
१९९३ च्या स्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन खरेदी; अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिकांना ईडीची अटक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मागच्या काही तासांपासून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. आता अखेर त्यांना अटक केली आहे. नवाब मलि
सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा तेजीत; सरकारच्या निर्णयानंतर कांदा ३५ रुपये प्रतिकिलो
एकाच महिन्यात दोन वेळा कांद्याची विक्रमी आवक शिवाय वाढत्या आवकमुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारही काही दिवस बंद ठेवण्यात आले होते. असे असतानाही कांदा दरात घसरण झाली नव्हती. यानंतरही सर
कृषी विभागाच्या साथीने शेतकऱ्यांचा खरीप होणार जोमात
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होत असतानाच दुसरीकडे कृषी विभागाचे आगामी वर्षात बियाणांची उपलब्धता व्हावी यादृष्टीने प्रयत्न सुरु होते. उत्पादनात घट होणार असल्याने बियाणा
नैसर्गिक शेतीसाठी २५०० कोटींचे अनुदान; शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न
नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना तीन वर्षांसाठी एकूण ३२,५०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. मात्र हे अनुदान कमी असल्याचे लक्षात आल्यावर सरकारने