Latest News
अवकाळी पावसाने आंबा उत्पादन घटले; दर वाढीचा अंदाज
यंदा (The whimsy of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रात द्राक्ष बागांचे तर (Kokan) कोकणामध्ये आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हंगामाच्या सुर
हमालाची शेतकऱ्याला मारहाण, बाजारसमितीचं कारवाईचं आश्वासन
बाजार समितीमध्ये धान्याची खरेदी होत असताना कढता, वजन काट्यावरील मोजणी एवढेच काय पण वजन करताना पडलेले (Grains) धान्य यावरुन सातत्याने (Farmer) शेतकरी आणि हमालांमध्ये वाद निर्माण होत असतात. वजन काट्यावर
शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी ड्रोन देण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) शेतात औषध फवारणीसाठी ड्रोन (Drone) देण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा परिषदेने घेतला आहे, जिल्ह्यातील 8 तालुक्यात प्रत्येकी 1 ड्रोन देण्यात येणार असून ते ड्
आता वीज तोडणी मोहीम बंद करण्यासाठी आंदोलन
मध्यंतरी कृषीपंपाला 10 तास आणि तो ही दिवसा विद्युत पुरवठा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात बेमुदत धरणे आंदोलन केले होते. त्यानुसार 10 तास कृषीपंपास
मुंबई APMCच्या ६५ कोटी घोटाळा प्रकरणी मोठ्या अधिकाऱ्यांचे नाव येणार बाहेर!
मुंबई कृषीउत्पन्न बाजार समितीने जानेवारी ते मे २०१४ साली तीन टप्प्यात ६५ कोटीची रक्कम मुदत ठेवीवर ठेवण्याचा प्रस्ताव पास केला. या प्रस्तावावर तत्कालीन सचिव सुधीर तुंगार आणि सभापती बाळासाहेब सोळसकर यां
पाम तेल महागले; ५० वर्षात पहिल्यांदाच एवढी दरवाढ
युक्रेनमधून खाद्यतेल आयात करतो. सध्या दोन्ही देशात युद्धाच्या तणावामुळे खाद्यतेलाची आयात बंद आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठा प्रमाणत साठवणूक केल्याची शक्यता आहे. एकेकाळी पामतेल २० ते २५ रुपये प्रति कि