Latest News
मुंबई APMC व्हेंटिलेटरवर; तिजोरीत खडखडाट!
मुंबई APMC बाजार समिती शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र समोर आले आहे. बाजार समितीचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत चालल्याने दोन वर्षांपासून बाजार आवारात कोणतेच विकासकामे झाली नाहीत. त्याचबरोबर कर्मचाऱ्य
तूप खात असाल तर हे जरूर वाचा
तूप खाल्याने वजन वाढत असल्याचा समज अनेक लोकांमध्ये असल्याने लोक तूप खाणे टाळतात. मात्र, तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय तूप खाल्ल्याने वजन वाढत नाही. तुपामध्ये असलेले फॅट्स तुमच्या शरी
राज्यातील सोयाबीनचे दर अजूनही टिकून; शेतकऱ्याची भूमिका ठरली प्रभावी
नववर्षाच्या सुरवातीपासून सोयाबीनचे दर हे ६ हजार ते ६ हजार ३०० च्या आसपास आहेत. आवक सरासरीएवढी असतानाही हे दर टिकून राहिलेले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची राहिली असली तरी दरम्यानच्या काळात
४ हजार खर्चात घेतले अडीच लाखांचे कांदा उत्पादन
नाशिक जिल्ह्यात कळवण सटाणा, मालेगाव, देवळा अर्थातच कसमादे पट्टा कांदा लागवडीसाठी विशेष ओळखला जातो, कसमादे परिसराला नाशिक जिल्ह्याचे कांद्याचे आगार म्हणून देखील संबोधले जाते. येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्
नवी मुंबई पोलिसांकडून ६० लाखांचा गुटखा जप्त; मुद्देमालासह ७ आरोपी जेरबंद
नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी महापे येथून लाखोंचा गुटखा साठा जप्त केला आहे. तीन टेम्पोंमधून हा गुटखा त्याठिकाणी आणण्यात आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे. महापे परि
थंडीने फळबागा बहरल्या; रब्बी पिकांना मात्र रोगांचा प्रादुर्भाव
निसर्गाच्या लहरीपणा तसा नुकसानीचाच असतो. पण फळ आणि पिकांच्या अवस्थेतील फरकामुळे सध्याचे वातावरण हे रब्बी हंगामातील पिकांसाठी नुकसानीचे ठरत आहे, तर फळबागांना बहरण्यासाठी पोषक आहे. थंडी ही तशी रब्बीच्या