Latest News
मुंबई APMC लवकरच येणार INCOME TAX आणि ED च्या रडारवर!
किरीट सोमय्यांच्या 'मिशिन नवी मुंबई'ला सुरुवात पडद्यामागील हालचालींना वेग रत्नागिरी दौऱ्यावर जात असताना किरीट सोमय्या यांनी नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी नवी मुंबई महापालि
दिवसा विद्युत पुरवठा केला जावा म्हणून शेतकऱ्यांचा अजब प्रकार
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. यामध्ये साप तर सर्रास दिसत आहेत. आता शहरात असणाऱ्या या शासकीय कार्यालयांमध्ये साप कसे
HAPUS MANGO: हापूस आंबा आणि निर्यात काय आहेत गणिते; वाचा सविस्तर
आंबा म्हणजे फळांचा राजा. कोकणातला हापूस म्हणजे तर आंबाप्रेमींचा जीव की प्राण. त्यामुळे कधी एकदा आंबा बाजारात येतोय आणि आपण कधी एकदा त्याचा आस्वाद घेतोय, असंच अनेकांना होतं. यंदासुद्धा जानेवारीतच मुंबई
पुन्हा बाजार समित्या बंद; शेतकरी हवालदिल
मध्यंतरी धुलिवंदन आणि रंगपंचमीमुळे राज्यातील मुख्य बाजार समित्यांचे व्यवहार हे बंद होते. सलग चार ते पाच दिवस व्यवहार ठप्प असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती. याला 15 दिवसाचा कालावधी लोटला असताना आता
पचनक्रिया मंदावली आहे, वाचा बातमी आणि सुधारा पचनक्रिया
आपल्या शरीरातील अनेक समस्यांमागे (Problem) कमकुवत पचनसंस्था हे महत्वाचे कारण आहे. जर पचनसंस्थाच कमकुवत असेल तर पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला दररोज त्रास देऊ शकतात. आजकालची व्यस्त जीवनशैली, चुकीचे खाण
नुकसान भरपाईची २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात!
खरीप हंगामात (Heavy Rain) अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ऐन काढणीच्या दरम्यानच पावसाची अवकृपा झाली होती. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला होता. त्यानुसार पंचनामे