Latest News
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अर्धसंकल्पाकडे डोळे
अवकाळीसह विविध समस्यांनी शेतकरी हवालदिल झाला असून मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यावर ओढवले आहे. अशातच शेती संबंधित खते महाग झाली आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक परिस्थितीशी तोंड देत आहे. त्यामुळे आगामी क
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पशुपालन व्यवसायासाठी केंद्र सरकारची कर्ज योजना
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. केवळ शेती व्यवसायाशी निगडीत नाही तर जोडव्यवसयालाही पाठबळ देण्याचे काम केले जात आहे. त्याच अनुशंगाने सध्या किसान क्
थंडीच्या दिवसांत घ्या हि काळजी; डॉक्टरांचा सल्ला देखील महत्वाचा
थंडीच्या दिवसांमध्ये देखील अनेकांना विविध कारणांमुळे घराच्या बाहेर पडावेच लागते. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याने थंडीत आणखी भर पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात विचित्र
BREAKING: लोकल प्रवासासाठी लस घेणे बंधनकारक; राज्य सरकारचे आदेश
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारच्या पुढे गेली आहे. मात्र मुंबईत सध्या समाधानकारक असं चित्र आहे.
राज्यातील ५५ कारखाने रेड झोन मध्ये; ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
या वर्षी ऊसाचे अधिक उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जात असून गाळप देखील सुरु झाले आहे. तर दुसरीकडे राज्यातील ५५ साखर कारखान्यांनी अद्यापही ‘एफआरपी’ जमा केलेली नाही. एफआरपी रक्कम अदा करण्यावरुन वेगवेगळ्या
नदी व खाडी पत्रातील वाळू उपस्याला शासनाचे नवीन धोरण
सध्याचे राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू तसेच रेती उत्खननाबाबत असलेले धोरण रद्द करून राज्यातील जनतेला रास्त आणि स्वस्त दरात वाळू मिळावे यादृष्टीने सर्वंकष सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय गुरुवारी