Latest News
अवकाळीचा सर्वात अधिक फटका आंबा शेतकऱ्यांना!
यंदा तर हंगामाच्या सुरवातीपासूनच आंबा फळबागांवर निसर्गाची अवकृपा राहिलेली आहे. महिन्यातून एकदा ठरलेला अवकाळी आणि ढगाळ वातावरण यामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. गेल्या चार वर्षांपासून कोकणातील आंबा
राज्यात २०० कोटींची कर्जमाफी: सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
यंदाच्या (Budget) अर्थसंकल्पात शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. कृषी योजना शिवाय शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ मिळावा अशा घोषणाही अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्या होत्या. यामध्ये महत्वाचे म्हणजे महा
हरभऱ्याचे उत्पादन वाढले; मात्र हमीभाव केंद्रावरील मर्यादेने शेतकरी हैराण
रब्बी हंगामात पोषक वातावरणामुळे हरभऱ्याची उत्पादकता वाढणार हे निश्चित होते. शिवाय वाढत्या उत्पादनाला हमीभावाचा आधार मिळणार यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन निघणार याबाबत शेतकरी आशादायी ह
यंदा वातावरणाने आंबा आणखी धोक्यात; काय असेल आंबा हंगाम
कालपर्यंत वाढत्या उन्हामुळे आंबा पिकला धोका निर्माण झाला होता. तापमानामुळे आंबा होरपळून त्याची गळती सुरु होते. सबंध कोकणात असे चित्र असताना रात्रीतून वातावरणात असा काय बदल झाला आहे की शेतकरीही चक्रावू
भारतात धोक्याची घंटा; एकाच दिवसात तब्बल एवढे रुग्ण
भारतासाठी एक धोक्याची घंटा आहे. भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोना पाय पसरवताना दिसतो आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण भारतामध्ये एकाच दिवशी 1,549 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. मागील काह
मुंबई APMC मार्केटमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्यवर्ती इमारत येथे तीथी नुसार शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, बांधकाम समितीचे सभापती माधवराव जाधव, बाजार समितीचे सचिव स