Latest News
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: वेळेत कर्ज फेडल्यास व्याजदर घटणार
शेती व्यवसयामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे गुंतवणूक. मात्र, या ठिकाणीच शेतकऱ्यांची अडचण होते. आतापर्यंत विविध योजना आणि अनुदानातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे पण
सरकारच्या येत्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा क्षेत्राचा असणार मोठा वाटा
ग्रामपंचायती त्यांच्या स्तरावर लोकांना डिजिटल आरोग्य सुविधा देऊ शकतात. लहान शहरे आणि जिल्ह्यांतील तरुणांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते. जेणेकरून ते गरजू लोकांपर्यंत डॉक्टरांचा सल्ला घेऊन जाऊ शकतील. यामुळे
अर्थसंकल्पाकडून शेती क्षेत्राला मोठ्या अपेक्षा; नैसर्गिक शेतीला झुकते माप मिळण्याची शक्यता
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ डिसेंबरला गुज
"श्री कुलस्वामी पतसंस्थे"चे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अहवाल; सहकार आयुक्तांकडून चौकशी समिती नियुक्त
मुंबई भायखळा येथून स्थापनेची मुळे रोवलेल्या श्री कुलस्वामी पथसंस्थेच्या कारभारात अनियमितता आढळून आल्याचे वृत्त काही वृत्तपत्रातून छापून आले आहे. याबाबत ठाणे जिल्हा सहकार उपनिबंधकांनी केलेल्या तपासणीमध
अधिक आणि वेगाने चाला, हृद्यरोग टाळा!
वेगाने चालल्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो असा दावा अमेरिका येथील ब्राउन युनिव्हर्सिटीने नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार आपले मत मांडले आहे. दोन दशकांपर्यंत महिलांवर केल्या गेलेल्या संशोधनानुस
निसर्ग कोपला शेतातील पिके पुन्हा उद्वस्थ होण्याच्या मार्गावर
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून सध्याच्या रब्बी हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, कापूस या पिकांचे