Latest News
‘चिंता म्हणजेच एंग्जाइटी’ याबाबत जाणून घ्या अधिक माहिती
आपण एखाद्या कार्यक्रमासाठी तयार झालो आहे आणि अचानक तुम्हाला भीती वाटायला लागते. की तिथे कोणी आपल्याशी बोलेल का, काय म्हणतील आपल्याला आणि व्यवस्थित दिसतोय. या आणि अशा असंख्य प्रश्नांसोबत आपण त्या कार्य
नवी मुंबई विमानतळावर प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; हजारोच्या संख्यने सहभागी होऊन काम बंद आंदोलन
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त पेटून उठला असून नवी मुंबई विमानतळ काम बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात अबालवृद्धांसह मोठ्या संख्येने प्रकल्पग
नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकांबाहेर पोटच्या तीन मुलांची विक्री; आरोपी दाम्पत्याला अटक
नवी मुंबई येथील नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे दाम्पत्य पोटाच्या पोरांची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे दाम्पत्य मुलांना जन्म देऊन त्यांची विक्री करत असे. हा गंभीर प्रकार
बाजार समितीच्या निवडणूका लांबणीवर; २३ एप्रिल पर्यंत मुदतवाढ
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या संचालक मंडळासह प्रशासकीय मंडळाला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. २३ एप्रिल पर्यंत कामकाजाचा कालावधी वाढला आहे. आतापर्यंत या बाजार समित्यांना तीन वे
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पशुपालन व्यवसायासाठी केंद्र सरकारची कर्ज योजना
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. केवळ शेती व्यवसायाशी निगडीत नाही तर जोडव्यवसयालाही पाठबळ देण्याचे काम केले जात आहे. त्याच अनुशंगाने सध्या किसान क्
कृषीपंप वीज धोरणाची होळी करा! - सतीश देशमुख, पुणे
सध्या महावितरणकडून वीज तोडणी मोहीम सर्वत्र जोरात चालू आहे. ती अवैध्यानिक व अन्यायकारक आहे. दिनांक १८/१२/२०२० चा जी.आर. \"कृषीपंप वीज जोडणी धोरण-२०२०\" हे \'जोडणी\' नाही तर \'तोडणी\' धोरण आहे, त्याची ह