Latest News
सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल; केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद
शेती व्यवसयात रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. त्यामुळे शेतजमिनीचे आणि पर्यायाने मानवाचेही आरोग्य बिघडत जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे मार्गक्रमण करणे गरजेचे असल्याचे
पाणी मुबलकतेने जिल्ह्यात १००% उन्हाळी पेरण्या
उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी आहे. त्यामुळे पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या १९ हजार
राजकीय वरदहस्त असलेल्यांची कोटींमध्ये वीज थकबाकी, वाचा धक्कादायक आकडेवारी
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे मोठा संघर्ष सुरु आहे. असे असताना आता अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. मात्र अजूनही ही तोडणी सुरूच आहे. असे असताना आता या थकबाक
पुण्यातील मुकादम हत्येमागील गुन्हेगार आणि षडयंत्र रचणाऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही: प्रविण दरेकर
सत्ता अनेक पक्षांच्या आल्या पण माथाडी कामगार अभेद राहून एकजूट अबाधित राहिली ती फक्त अण्णासाहेबांच्या कार्यामुळे!, कष्ट करणा-या माणसाला सन्मान देण्याचे काम अण्णासाहेबांनी केलं, सत्ता कुणाचीही असो पण मा
व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच; बाजार समितीचा कारवाईचा निर्णय
कांदा दराच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. सध्या बाजारपेठेत लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. हे कमी म्हणून की येथील 9 व्यापाऱ्यांकडून शेत
बदलत्या वातावरणाने पपई फळ धोक्यात; शेतकऱ्यांनी बागा केल्या उध्वस्त
रब्बी हंगामातील पपई अंतिम टप्प्यात असतानाच येथे वाढत्या तापमानामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे शिवाय पानगळही होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात अशी विचित्र परस्थिती निर्माण झाल्याने शेती व्यवसाय करावा तरी