Latest News
सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा तेजीत; सरकारच्या निर्णयानंतर कांदा ३५ रुपये प्रतिकिलो
एकाच महिन्यात दोन वेळा कांद्याची विक्रमी आवक शिवाय वाढत्या आवकमुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारही काही दिवस बंद ठेवण्यात आले होते. असे असतानाही कांदा दरात घसरण झाली नव्हती. यानंतरही सर
कृषी विभागाच्या साथीने शेतकऱ्यांचा खरीप होणार जोमात
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होत असतानाच दुसरीकडे कृषी विभागाचे आगामी वर्षात बियाणांची उपलब्धता व्हावी यादृष्टीने प्रयत्न सुरु होते. उत्पादनात घट होणार असल्याने बियाणा
नैसर्गिक शेतीसाठी २५०० कोटींचे अनुदान; शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न
नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना तीन वर्षांसाठी एकूण ३२,५०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. मात्र हे अनुदान कमी असल्याचे लक्षात आल्यावर सरकारने
आंबा हंगामाची बिकट वाट; आंबा बागायतदार अडचणीत
वादळी पाऊस आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे आंबा बागायतदारांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. वादळी पाऊस पडतो म्हणून आंबा वाचवण्यासाठी एकीकडे फवारणी करावी, तर दुसरीकडे पुन्हा पाऊस कोसळून फवारणीवरील खर्च वाया ज
यंदा असा असेल पावसाळा; वाचा काय आहेत मान्सून अंदाज
शेतकऱ्यांसह संपूर्ण देशवासियांसाठी आनंदाची बातमी आली आहे. देशात यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता नाही, सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने मंगळवारी जाहीर केला आहे. य
महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका; शेतकऱ्याने पेटवला दिड एकर कांदा
शेतकरी आणि शेती म्हटले म्हणजे संकटांची मालिका एकामागून एक झेलणाऱ्या दोन गोष्टी आहेत. तोंडात घास आला की काहीतरी नैसर्गिक संकट येते आणि आलेला घास हिरावून नेते. परंतु काही अनैसर्गिक संकट देखील शेतकऱ्याला