Latest News
HAPUS MANGO: हापूस आंबा आणि निर्यात काय आहेत गणिते; वाचा सविस्तर
आंबा म्हणजे फळांचा राजा. कोकणातला हापूस म्हणजे तर आंबाप्रेमींचा जीव की प्राण. त्यामुळे कधी एकदा आंबा बाजारात येतोय आणि आपण कधी एकदा त्याचा आस्वाद घेतोय, असंच अनेकांना होतं. यंदासुद्धा जानेवारीतच मुंबई
पुन्हा बाजार समित्या बंद; शेतकरी हवालदिल
मध्यंतरी धुलिवंदन आणि रंगपंचमीमुळे राज्यातील मुख्य बाजार समित्यांचे व्यवहार हे बंद होते. सलग चार ते पाच दिवस व्यवहार ठप्प असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती. याला 15 दिवसाचा कालावधी लोटला असताना आता
पचनक्रिया मंदावली आहे, वाचा बातमी आणि सुधारा पचनक्रिया
आपल्या शरीरातील अनेक समस्यांमागे (Problem) कमकुवत पचनसंस्था हे महत्वाचे कारण आहे. जर पचनसंस्थाच कमकुवत असेल तर पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला दररोज त्रास देऊ शकतात. आजकालची व्यस्त जीवनशैली, चुकीचे खाण
नुकसान भरपाईची २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात!
खरीप हंगामात (Heavy Rain) अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ऐन काढणीच्या दरम्यानच पावसाची अवकृपा झाली होती. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला होता. त्यानुसार पंचनामे
आता नवी मुंबई महापालिकेसह बाजार समिती किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर!
नवी मुंबई महापालिका आणि मुंबई APMC मार्केटमधील भ्रष्टाचार बाहेर काढू असा इशारा किरीट सोमय्यांनी आज ऐरोली मध्ये दिला. त्यामुळे महापालिका आणि बाजार समितीच्या कंत्राटदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चांगले
water-bursting-from-the-canal-huge-loss-to-the-farmer
मातीच्या भरावाला भगदाड जायकवाडी उपविभागाअंतर्गत येणाऱ्या या कॅनॉलचा भराव पाण्याच्या दाबाने फुटल्याने भरावाच्या माध्यमातून पाण्याची वहिवाट तर झाली पण दरम्यानच, भराव हा मातीचा असलाने वाघाळा येथील शेतकरी