Latest News
महावितरणकडून राज्यात लोडशेडिंग जाहीर; वाचा तुमच्या भागातील परिस्थिती
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यामुळे विजेची मागणी अव्वाच्या सव्वा वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने ऐन उन्हाळ्यामध्ये लोडशेडिंगचा चटका ग्राहकांना बसणा
देशभर जनजागृतीकरून किसान मोर्चाचा हमीभावाचा लढा; ११ से १७ एप्रिल दरम्यान देशभर कार्यक्रम
शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होत असली तरी योग्य दर मिळत नसल्याने उत्पन्न वाढीचा उद्देश साध्य होत नाही. केंद्र सरकारकडून काही निवडक शेतीमालासाठी हमीभाव दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढाय
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि बाजार समित्यांना पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार:बाळासाहेब नाहाटा
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासंघावर सभापतीपदी NCP चे बाळासाहेब नाहाटा तर उपसभापतीपदी शिवसेनेचे संतोष सोमवंशी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या सभापतीपदी श्रीगोंदा येथील राष्ट्र
गाडी भाड्याने देत असाल तर सावधान! नवी मुंबई पोलिसांकडून वाहन चोर जेरबंद
नवी मुंबई पोलिसांकडून मारूती इको कार चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी अटक ५४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात रबाळे, कोपरखैरणे, खारघर, पनवेल, कामोठे परिसरातून सन २०२१ मध्
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये मिरची ८० रुपये किलो तर लिंबू ३ ते ४ रुपये;आवक आणि दर जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर
तापमानात वाढ झाल्याने भाजीपाल्यासह लिंबू महाग झाले आहेत. तर भाजीपाला आणि लिंबू तापमान वाढल्याने कसे महाग झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. भाजीपाला हा नाशिवंत माल असल्याने तापमानामुळे भाजीपाला आणि ल
पीक विमा मागणीसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन!
अगोदर शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक आधार मिळावा म्हणून शेतकरी पिक विमा काढतो. परंतु या विमा कंपन्यांकडून त्यांना आर्थिक आधार तर सोडाच उलट