Latest News
बाजार समिती बंद निर्णयाने शेतकरी आक्रमक; बाजार समिती सुरु न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा
गेल्या महिन्याभरापासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक होत आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर राज्यातूनही आवक होत असल्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड या बाजार समितीने म
२०२२ अर्थसंकल्पातून सहकार क्षेत्राला मिळणार नवसंजीवनी; महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटीचे फलित
अर्थसंकल्पामध्ये खासगी क्षेत्राला १५ टक्के आयकर आणि सहकार क्षेत्राला १८.५ टक्के कर ही तफावत आता मोडीत काढण्यात आली आहे. आता सहकारी संस्थांचाही कर १५ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे सहकारी संस्थ
Agriculture Budget-2022: डिजीटल सेवेमुळे शेतकरी होणार सक्षम,शेती व्यवसयाला काय होणार फायदा?
नवी मुंबई :काळाच्या ओघात शेती व्यवसयामध्ये बदल होत आहे. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये तर बदल स्वीकालेला आहे पण अत्याधुनिक सोई-सुविधा पुरवून उत्पादनात देखील वाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे परंपारिक साधनांम
Budget 2022: 80 लाख घरे बांधणार, लघु उद्योगांसाठी 2 लाख कोटी; वाचा बजेटमधील 25 मोठ्या घोषणा
कोरोनाचं ओसरत आलेलं संकट आणि पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करण्यास सुरुवात
चुकीच्या पध्दतीने केलेल्या प्रभाग रचनेविरोधात न्यायालयात जाणार - गणेश नाईक
नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना चुकीच्या आणि नियमबाहय पध्दतीने झाली असून त्याविरोधात भाजपा न्यायालयात जाणार आहे. राजकीय फायद्यासाठी जनतेची गैरसोय केल्याचे या प्रभा
सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार; कृषी महाविद्यालयावर जबाबदारी
काळाच्या ओघात अन्नधान्यामध्ये भारत देश स्वयंपूर्ण झालेला आहे. मात्र, आता गरज आहे ती दर्जेदार अन्नधान्याची. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवण्याची. त्याच अनुशंगाने केंद्र सराकरच्