Latest News
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ई-पीक पाहणी नोंदीत मुदत वाढ
शेतकऱ्यांना शासनांच्या योजनांचा लाभ मिळावा ही भूमिका कायम सरकारची राहिलेली आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा पिकासाठी नाफेडच्यावतीने हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले आहेत. किमान आधारभूत किंमतीच्या कमी दर
सतत बदलते हवामान, ठरतंय गंभीर आजाराला निमंत्रण. वाचा सविस्तर
बदलत्या हवामानामुळे जगात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. जगाबरोबरच भारतातही फुफ्फुसाचा कर्करोग वेगाने वाढत आहे. त्याचे मुख्य आहे कारण आहे ते म्हणजे माणसांचे धुम्रपान. धुम्रमान करणाऱ्य
स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाचा पुढील टप्पा; बुलढाण्यात टायर जाळून रास्ता रोको सुरु
शेतीला दिवसा दहा तास वीज आणि चुकीच्या वीजबिलांची दुरूस्ती करून द्या, या मागणीसाठी २२ फेब्रुवारीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं कोल्हापूरच्या महिवितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरूच आहे. स्वाभिमानीचे
मुंबई APMCफळ मार्केटमधील सीसीटीव्ही बंद; मार्केट उपसचिव पाठपुरावा करून बेहाल
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये सातत्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. शिवाय आता येऊ घातलेल्या आंबा हंगामात मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार असल्याने बंद सीसीटीव्ही सुरु करण्याची मागणी बा
ओबीसी आरक्षणा शिवाय होणार निवडणूका; मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयाने नाकारला
इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याबाबत महाराष्ट्राच्या मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ३) नाकारला. राज्यातील ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाची
अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काय? बळीराजाचे अधिवेशनकडे डोळे
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. ३ मार्च ते २५ मार्च या कालावधित अधिवेशन पार पडणार असून राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला स